शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

उमानूर परिसरातील १३ गावे अंधारात

By admin | Updated: May 1, 2017 02:10 IST

अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा विद्युत उपकेंद्रांतर्गत उमानूर फिडरच्या परिसरातील १३ गावे गेल्या तीन दिवसांपासून

तीन दिवसांपासून : महावितरणचे दुर्लक्ष जिमलगट्टा : अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा विद्युत उपकेंद्रांतर्गत उमानूर फिडरच्या परिसरातील १३ गावे गेल्या तीन दिवसांपासून अंधारात आहे. वीज पुरवठा खंडीत झाल्याने नागरिक ऐन उन्हाळ्यात उकाड्याने प्रचंड त्रस्त झाले आहेत. उमानूर फिडरवर नेहमी विजेचा लपंडाव सुरू असतो. गेल्या दोन महिन्यांपासून मुलेवाही, मरपेल्ली परिसरात आठवड्यातून केवळ दोन दिवस कसाबसा विद्युत पुरवठा सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. मागील तीन दिवसांपासून उमानूर परिसरातील १३ गावांमध्ये वीज पुरवठा खंडीत असल्याने ही गावे अंधारात आहे. वीज पुरवठ्याअभावी या परिसरातील टीव्ही, फ्रिज, कुलर, पंखे यासारखी वीज उपकरणे शोभेच्या वस्तू बणल्या आहेत. महावितरणचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे जनतेला उन्हाळ्यात प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. उमानूर, गोंविदगाव, येंकाबंडा, मरपल्ली, बेजुरपल्ली, मुलेवाही, सिलमपल्ली, जोगनगुड्डा, बस्वापूर, रेगुलवाही, डुबगुडम आदी गावे तीन दिवसांपासून अंधारात आहेत. या संदर्भात विचारणा केली असता, महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून शिकारीचे प्रमाण वाढले असल्याचे सांगण्यात येत आहे. महावितरणने तत्काळ उमानूर भागातील वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वीज पुरवठ्याअभावी ग्रामीण भागातील अनेक कामांवर परिणाम होत आहे. (वार्ताहर)