शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
6
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
7
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
8
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
9
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
10
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
11
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
12
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
13
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
14
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
15
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
16
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
17
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
18
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
19
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
20
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   

१३ आदिवासीबहूल गावे न्यायाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: November 6, 2014 22:55 IST

अनुसूचित जमातीची लोकसंख्या ५० टक्क्यापेक्षा अधिक असूनही त्या १३ गावांचा समावेश आदिवासी उपयोजनात करण्यात आलेला नाही. अशी माहिती पुढे आली आहे. या गावांना न्याय देण्यात यावा,

चामोर्शी : अनुसूचित जमातीची लोकसंख्या ५० टक्क्यापेक्षा अधिक असूनही त्या १३ गावांचा समावेश आदिवासी उपयोजनात करण्यात आलेला नाही. अशी माहिती पुढे आली आहे. या गावांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल एलावार यांनी राज्यपालांकडे केली आहे. चामोर्शी तालुक्यातील वागदरा येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल एलावार यांनी १२ आॅगस्ट २०१४ ला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी गडचिरोली यांच्याकडे माहिती अधिकारातून माहिती मागितली. त्यांतर्गत चामोर्शी तालुक्यातील १३ गावातील अनुसूचित जमातीची लोकसंख्या ५० टक्क्यापेक्षा जास्त असूनही या गावांचा समावेश आदिवासी उपयोजनेत करण्यात आलेला नाही, अशी माहिती पुढे आली आहे. मात्र चामोर्शी तालुक्यातील ५, आरमोरी तालुक्यातील ३, वडसा तालुक्यातील २ व धानोरा, मुलचेरा तालुक्यातील प्रत्येकी १ गाव ज्यामध्ये एकही अनुसूचित जमातीची लोकसंख्या नसताना त्या गावाचा समावेश आदिवासी उपयोजनात करण्यात आला, अशी माहिती मिळाली आहे. चामोर्शी तालुक्यातील आदिवासी उपयोजनेत समावेश असलेल्या ११९ पैकी ३८ गावातच ५० टक्क्यापेक्षा अधिक लोकसंख्या अनुसूचित जमाती असल्याचे या माहितीवरून दिसून आले आहे. शासनाने आदिवासींच्या कल्याणासाठी पेसा कायदा लागू केला. मात्र या गावात आदिवासींची लोकसंख्या आहे. त्या भागातील लोक आदिवासींच्या योजनांपासून ते वंचित आहे, असेही एलावार यांनी राज्यपाल विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे. (शहर प्रतिनिधी)