शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

पावसात 10 तालुके माघारले, जलसाठे अजुनही निम्मेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 05:00 IST

जून महिन्यात २१०.९ मिमी पाऊस पडणे अपेक्षित हाेते. या महिन्यात २१४.८ मिमी एवढा पाऊस झाला हाेता. गडचिराेली, एटापल्ली, धानाेरा, देसाईगंज, मुलचेरा, भामरागड हे तालुके वगळता उर्वरित तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला हाेता. जुलै महिन्यात सरासरी ४२७.९ मिमी पाऊस पडणे अपेक्षित हाेते. मात्र ३७९.८ मिमी एवढाच पाऊस झाला आहे. जुलै महिन्यातील अपेक्षित सरासरीच्या तुलनेत केवळ ८८.८ मिमी एवढाच पाऊस झाला आहे.

ठळक मुद्देसरासरीच्या ९३ टक्के पाऊस : राेवणीची कामे अंतिम टप्प्यात

दिगांबर जवादेलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : १ जून ते ३१ जुलै या कालावधीत जिल्हाभरात ६३८.८ मिमी पाऊस पडणे अपेक्षित हाेते; मात्र प्रत्यक्षात केवळ ५९४.६ मिमी पाऊस झाला आहे. अपेक्षित पावसाच्या ९३.१ टक्का एवढा पाऊस झाला. विशेष म्हणजे, चामाेर्शी व सिराेंचा हे दाेन तालुके वगळले तर उर्वरित सर्वच १० तालुक्यांमध्ये कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. जुलै महिन्यापासून पावसाचा जाेर वाढतो मात्र मध्यंतरी बरेच दिवस पावसाने हुलकावणी दिली हाेती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे धानाचे राेवणे हाेऊ शकले नाही. १५ दिवसांपूर्वीपासून पावसाला सुरूवात झाली आहे. तरीही काही तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे काही शेतकरी अजूनही पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. जून महिन्यात २१०.९ मिमी पाऊस पडणे अपेक्षित हाेते. या महिन्यात २१४.८ मिमी एवढा पाऊस झाला हाेता. गडचिराेली, एटापल्ली, धानाेरा, देसाईगंज, मुलचेरा, भामरागड हे तालुके वगळता उर्वरित तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला हाेता. जुलै महिन्यात सरासरी ४२७.९ मिमी पाऊस पडणे अपेक्षित हाेते. मात्र ३७९.८ मिमी एवढाच पाऊस झाला आहे. जुलै महिन्यातील अपेक्षित सरासरीच्या तुलनेत केवळ ८८.८ मिमी एवढाच पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील तलाव केवळ ५० टक्केच भरले आहेत. त्यामुळे शेतकरी अजूनही माेठ्या पावसाची प्रतीक्षा करीत  आहेत. 

हलक्या धानाची मुदत संपलीज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा नाही असे शेतकरी कमी कालावधीत येणाऱ्या धानाची लागवड करतात. याला हलके धान असे संबाेधले जाते. यावर्षी जून महिन्यात अगदी सुरुवातीला पावसाने हजेरी लावली. त्यामुळे धानाचे पऱ्हे वेळेवर टाकण्यात आले. मात्र त्यानंतर पावसाने हुलकावणी दिली. परिणामी धान राेवणीला वेळेवर सुरूवात हाेऊ शकली नाही. हलक्या धानाची राेवणी पऱ्हे टाकणीपासून एक महिन्याच्या कालावधीत हाेणे आवश्यक आहे. मात्र आता दीड ते दाेन महिन्यांचा कालावधी लाेटत चालला आहे. हलके धान गर्भात येण्याच्या मार्गावर असल्याने अनेकांनी हलके धान न राेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

चार महिन्याच्या सरासरीच्या

गडचिराेली जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत १२५४ मिमी पाऊस पडतो. ३१ जुलैपर्यंत जिल्ह्यात ५९४ मिमी पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीच्या हे प्रमाण ४७.३६ टक्के एवढे आहे. म्हणजेच अजूनही ५० टक्के पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. ऑगस्ट महिन्यात बऱ्यापैकी पाऊस पडतो.  त्यानंतर मात्र सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण कमी हाेते.

 

टॅग्स :RainपाऊसDamधरण