शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

फिफा विश्वचषकाचे आशिया खंडात चौथ्यांदा आयोजन, नायजेरियाला सर्वाधिक विजेतेपदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 03:56 IST

भारतात ६ आॅक्टोबरपासून सुरू होत असलेल्या १७ वर्षाआतील फिफा विश्वचषक स्पर्धेचे आयोजन आशिया खंडात चौथ्यांदा होत आहे. या स्पर्धेत नायजेरियाने सर्वाधिक पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे.

नवी दिल्ली : भारतात ६ आॅक्टोबरपासून सुरू होत असलेल्या १७ वर्षाआतील फिफा विश्वचषक स्पर्धेचे आयोजन आशिया खंडात चौथ्यांदा होत आहे. या स्पर्धेत नायजेरियाने सर्वाधिक पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे. तर अमेरिका आणि ब्राझीलने या स्पर्धेत सर्वाधिक वेळा सहभाग नोंदवला आहे. भारतात पहिल्यांदाच होणाºया या स्पर्धेसंदर्भातील काही महत्त्वपूर्ण आकडेवारी अशी-१९८५ ते २००५ पर्यंत या स्पर्धेत १६ संघांचा समावेश होता. २००७ मध्ये संघांची संख्या वाढवून ती २४ करण्यात आली.अमेरिका व ब्राझील यांनी सर्वाधिक १५ वेळा या स्पर्धेत सहभाग घेतला आहे.घाना सलग पाच वेळा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचलेला संघ आहे. मात्र त्यांना १९९१ व १९९५ मध्येच जेतेपद मिळवता आले.आशिया खंडात सर्वाधिक चार वेळा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी चीन (१९८५), जपान (१९९३), दक्षिण कोरिया (२००७) व सयुंक्त अरब अमिरात (२०१३) मध्ये आयोजन करण्यात आले होते.नायजेरियाने सर्वाधिक पाच वेळा या स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. त्यांनी १९८५, १९९३, २००७, २०१३, २१०५ मध्ये जेतेपद, तर तीन वेळा उपविजेतेपद पटकावले. मात्र भारतात होत असलेल्या स्पर्धेत नायजेरिया पात्र ठरू शकला नाही.भारत अंडर -१७ विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरलेला आशियातील १८ वा संघ आहे.ब्राझीलने तीन वेळा (१९९७, १९९९, २००३) मध्ये, घाना (१९९१, १९९५) व मेक्सिकोने (२००५, २०११) प्रत्येकी दोन वेळा, तर सोव्हियत संघ (१९८७), सौदी अरब (१९८९), फ्रान्स (२००१) व स्वित्झर्लंड (२००९) यांनी प्रत्येकी एक वेळा जेतेपद पटकावले आहे.फिफा अंडर १७ मध्ये खेळलेल्या १२ खेळाडूंनी फिफा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आपल्या देशाकडून प्रतिनिधित्व केले.भारतात होणाºया या स्पर्धेत नायजर, न्यू कालेडोनिया व भारत हे तीन संघ प्रथमच सहभागी होणार आहेत.ब्राझीलचा रोनाल्डिन्हो हा फिफा अंडर १७ च्या १९९७ व विश्वचषक फुटबॉल २००२ च्या विजेत्या संघातून खेळणारा एकमेव खेळाडू आहे. ्नरोनाल्डिन्होने कारकिर्दीला यातून सुरुवात केली.

टॅग्स :Sportsक्रीडा