शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
3
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
4
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
6
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
7
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
8
हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
9
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
10
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
11
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
12
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
13
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
14
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
15
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
16
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
17
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
18
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
19
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
20
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

FIFA World Cup 2018 : भारतानेही मिळवलेली पात्रता, पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 01:53 IST

‘आंतरराष्ट्रीय स्तरावर इतकी वर्षे झाली, पण कधी फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी साधी पात्रताही मिळवता आली नाही,’ अशी संतप्त प्रतिक्रिया विविध स्तरांतून उमटते.

मुंबई : दर चार वर्षांनी येणाऱ्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचे बिगुल वाजले की, क्रिकेटवेड्या भारतामध्ये नेहमी राष्ट्रीय फुटबॉल संघावर टीका होते. ‘आंतरराष्ट्रीय स्तरावर इतकी वर्षे झाली, पण कधी फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी साधी पात्रताही मिळवता आली नाही,’ अशी संतप्त प्रतिक्रिया विविध स्तरांतून उमटते. पण असे असले तरी १९५० साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताने पात्रता मिळवली होती, परंतु त्या वेळी काही कारणास्तव भारतीय संघाने स्पर्धेत सहभाग घेतला नव्हता.या आव्हानात्मक स्पर्धेस पात्र ठरूनही एखाद्या संघाने माघार घेतली तर? अशा वेळी त्या संघाची विश्वविजेत्या संघाहून अधिक चर्चा होईल. दखल घेण्याची बाब म्हणजे हा भारतीय संघ होता. १९५० ते १९६०च्या दरम्यान भारतीय फुटबॉलचा सुवर्णकाळ होता. १९५० सालच्या विश्वचषकासाठी भारतीय संघाने पात्रताही मिळवूनही माघार घेतली. ही घटना अनेक भारतीयांना लक्षात असून त्यासाठी कारण दिले जाते की, भारतीयांकडे शूज नसल्याने त्यांना माघार घ्यावी लागली. परंतु, हे पूर्ण सत्य नाही. याचे मुख्य कारण म्हणजे अखिल भारतीय फुटबॉल महासंघ ब्राझीलला जाण्यास इच्छुक नव्हता.भारताचे तत्कालीन कर्णधार सेलिन मन्ना यांच्या मते, ‘शूज नसल्याची गोष्ट या सर्व वादांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न आहे.’ स्पर्धेत सहभागी न होण्याचे मुख्य कारण म्हणजे, त्या वेळी भारतीय फुटबॉल महासंघ ब्राझील प्रवासाचा खर्च उचलण्यास तयार नव्हते. शिवाय संघाची तयारीही पूर्ण झालेली नव्हती. त्या वेळी विश्वचषकऐवजी आॅलिम्पिकला अधिक महत्त्व असल्याने या स्पर्धेची कमतरता आॅलिम्पिकमध्ये भरून काढण्यास भारतीय जास्त इच्छुक होते.- १९५६ सालच्या आॅलिम्पिकमध्ये फुटबॉलमध्येही भारताने आपली छाप पाडली होती. उपांत्य फेरीत मजल मारल्यानंतर भारताची घोडदौड रोखली गेली. यानंतर कांस्य पदकाच्या लढतीत बल्गेरियाविरुद्ध पराभव झाल्याने थोडक्यात भारताचे पदक हुकले. उपांत्यपूर्व फेरीत आॅस्टेÑलियाविरुद्ध नेविले डिसूझा याने केलेल्या हॅट्ट्रिकच्या जोरावर भारताने शानदार विजय मिळवलेला. विशेष म्हणजे हॅट्ट्रिक करणारा नेविले पहिला आशियाई खेळाडू ठरला होता.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Footballफुटबॉल