एकांकिकेपासून ते सिनेमापर्यंतच्या प्रसादच्या प्रवासात त्याच्या पत्नीने त्याला खंबीर साथ दिली. नुकतंच त्यांच्या लग्नाला दहा वर्ष पूर्ण झाली. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त प्रसादने पत्नीला खास सरप्राइज दिलं. ...
Sukh Mhanje Nakki Kay Asata : सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेचे कथानक २५ वर्षांनी पुढे सरकले असून जयदीप-गौरीच्या मृत्यूनंतर त्यांच्याच रुपात नित्या-अधिराजने पुनर्जन्म घेतला आहे. नित्या-अधिराजसोबतच सध्या राजमा ही व्यक्तिरेखाही प्रेक्षकांच्या पसंतीस ...
"तुरुंगातून जामिनावर बाहेर आलेली व्यक्ती सत्ताधारी बाकावर बसणे हे कितपत योग्य आहे?" , 'लागिर झालं जी' फेम अभिनेत्याने केलं देवेंद्र फडणवीसांचं कौतुक ...