तमन्ना आणि विजय या दोघांनीही अधिकृतपणे ब्रेकअपवर कधी जाहीरपणे सांगितलं नसलं तरीही विजय वर्माने ब्रेकअपबद्दल प्रथमच आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. काय म्हणाला विजय? ...
२०१७ मध्ये भाऊ कदम यांना एका मोठ्या वादाला तोंड द्यावं लागलं. घरी गणपती बसवल्याने भाऊ कदम यांना बौद्ध समाजाची तीव्र नाराजी पत्करावी लागली. अखेर भाऊंनी याविषयी मौन सोडलंय ...
संजय दत्त यांचा 'आखिरी सवाल' हा चित्रपट २०२६ मधील सर्वाधिक प्रतिक्षेत असलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच त्याबद्दल मोठी चर्चा सुरू आहे ...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा टेलिव्हिजनवरील लोकप्रिय शो. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधील अनेक कलाकार प्रेक्षकांचे लाडके आहेत. मधल्या काळात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून ब्रेक घेतलेला असाच एक अभिनेता पुन्हा हास्यजत्रेत कमबॅक करतोय. ...