आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर अनुपम यांनी बॉलिवूडमध्ये आपला एक वेगळा ठसा उमटला. ३५ वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये ५०० हून अधिक चित्रपटांत काम केले. बॉलिवूडच्या या प्रतिभावान अभिनेत्याचे आयुष्य कमी फिल्मी नव्हते. ...
देशाच्या राजकीय मुद्यांवर न बोलणा-या रणवीर सिंग, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या तिघांना कंगनाने बेजबाबदार ठरवले होते. कंगनाच्या या टीकेला आता आलिया भट्टने उत्तर दिलेय. ...
होय, भारतात परतल्यावर सर्वप्रथम ऋषी कपूर यांना लेकाचे लग्न बघायचे आहे. होय, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे लग्न ही त्यांची पहिली सर्वात मोठी प्राथमिकता असणार आहे. ...