शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

SURVEY : ​लग्नाबाबत भारतीय तरुणाईची काय आहे पसंती !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2017 13:11 IST

लग्नाअगोदर सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचली असते. लग्न करण्याअगोदर विविध प्रकारचे विचार मनात घोंगवत असतात.

-Ravindra More‘शादी के लड्डू, जो खाए पछताए, और जो न खाए ओ भी पछताए !’ असे म्हटले जाते. लग्नाअगोदर सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचली असते. लग्न करण्याअगोदर विविध प्रकारचे विचार मनात घोंगवत असतात. चला मग भारतीय तरुणाई लग्नाबाबत काय विचार करते, याचा खुलासा एका सर्वेक्षणात झाला असून याबाबत आज जाणून घेऊया. अविवाहित तरुण-तरुणींचे लग्नाबाबतचे विचार जाणून घेण्यासाठी एका वेबसाईटने नुकताच एक सर्व्हे केला. त्यात लग्नामुळे आयुष्यात भावनात्मक आणि आर्थिक स्थैर्य येईल, असं बहुतांश तरुणाईला वाटतं. या आॅनलाईन सर्वेक्षणात २५ ते ३२ वर्षांदरम्यानच्या १४,७०० जणांनी सहभाग घेतला होता. यात ४७ टक्के तरुणी आणि ५३ टक्के तरुणांचा सहभाग होता. त्यात सुमारे २०.५ टक्के तरुण आणि २३.१ टक्के तरुणींनी सांगितलं की, ‘ते लग्नासाठी आणखी वाट पाहू शकत नाहीत.’ तर १२.२ टक्के तरुण आणि १०.३ टक्के तरुण म्हणाले की, ‘आमचा जन्म लग्नासाठी झालेला नाही आणि आम्हाला लग्नात रस नाही.’ याशिवाय १८.२ टक्के तरुण आणि १३.२ टक्के तरुणी द्विधा मनस्थितीत आहेत. लग्न करण्याबाबत त्यांचा ठोस निर्णय झालेला नाही.लग्नासाठी आमचा जन्म झालेला नाही, असं सांगणाऱ्या तरुण आणि तरुणींना याचं कारण विचारलं असता. ३५.१टक्के तरुण आणि २७.२ टक्के मुलींनी सांगितलं की, ‘त्यांना जबाबदारी स्वीकारायची नाही.’ तर ‘आमचा लग्नावर विश्वास नाही,’ असं २३.२ टक्के मुलं आणि २१.३ टक्के मुलींनी सांगितलं.सुमारे २६.३ टक्के मुलं आणि २०.३ तरुणी म्हणतात की, ‘दीर्घ काळासाठी संसारात अडकून राहायचं नाही.’ तर ‘लग्नानंतर आयुष्यात होणाºया बदलाची भीती वाटते,’ असं १५.४ टक्के पुरुष आणि ३१.२ टक्के महिलांनी सांगितलं.लग्नानंतरचा सर्वात मोठा फायदा काय?, असं विचारलं असता २५.७ टक्के पुरुष आणि ३४.७ टक्के महिलांनी त्याचं उत्तर भावनात्मक आधार हे दिलं. आयुष्यभराचा साथीदार मिळणं हा लग्नाचा सर्वात मोठा फायदा असल्याचं ३३.७ टक्के पुरुष आणि ४५.२ टक्के महिलांनी सांगितलं.