शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

​सोशल मीडिया मार्केटिंगचा फंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2016 09:30 IST

भारतामध्ये आगामी काळात सोशल मीडिया मार्केटिंगचे प्रस्थ मोठ्या प्रमाणावर वाढलेले असेल, असे भाकित  अपुर्व चामरियानी केले.

फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल नेटवर्किंग साईट्स दैनंदिन जीवनाच्या अविभाज्य भाग बनलेल्या आहेत. त्याचा वापर व्यापार-व्यावसायवृद्धीसाठी करण्यासाठी होऊ शकतो हा विचार देखील काही वर्षांपूर्वी करणे अशक्य होते.मात्र, मोठमोठ्या कंपन्या आता सोशल मीडिया मार्केटिंगवर विशेष भर देताना दिसतात.याविषयी अपुर्व चामरिया यांनी ‘यू आर द की - अनलॉक डूअर्स थ्रू सोशल सेलिंग’ हे पुस्तक लिहिले आहे. भारतामध्ये आगामी काळात सोशल मीडिया मार्केटिंगचे प्रस्थ मोठ्या प्रमाणावर वाढलेले असेल, असे भाकित त्यांनी केले. एका खाजगी तंत्रज्ञान कंपनीचे ते डिजिटल मार्केटिंग प्रमुख आहेत.अपुर्व म्हणाले की, सेल्स आणि मार्केटिंगमध्ये खूप फरक आहे. आजही सेल्स प्रोफेशनल्सना जुन्या पारंपरिक पद्धतीचे प्रशिक्षणे दिले जातेय. त्यामुळे त्यांच्या कडून चांगल्या परिणामांची अपेक्षा करणे चुकीचे आहे. काळसुसंगत अशी वैयक्तिक मार्केटिंगची आता गरज आहे. त्यासाठी सोशल मीडिया हे फार प्रभावी माध्यम ठरते.आयबीएम, टीसीएस, विप्रो, आॅरॅकल यांसारख्या आटी कंपन्या सोशल मीडियाचा मार्केटिंगसाठी खुबीने वापर करतात. संपूर्ण जनसमुहापर्यंत जाण्याऐवजी आपल्या टार्गेट आॅडियन्सपाशी वैैयक्तीकरित्या पोहचणे आजच्या काळात गरजेचे आहे.प्रत्येकाच्या गरजचा ओळखून त्याप्रमाणे पर्सनलाईज्ड मार्केटिंग केली तर बाजारपेठेत टिकून राहणे शक्य असेल, असेही ते सांगण्यास विसरले नाही.