शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump: 'चीनमुळे आम्ही भारत, रशियाला गमावून बसलो'
2
आजचे राशीभविष्य - ६ सप्टेंबर २०२५, व्यवसायात लाभ होईल, कुटुंबात सुख- शांती लाभेल, रमणीय ठिकाणी प्रवासाला जा
3
अजित पवार यांना 'दादा'गिरी अंगलट; आधी फोनवरून झापलं, नंतर दिलं स्पष्टीकरण
4
Mumbai: १४ पाकिस्तानी ४०० किलो आरडीएक्ससह देशात घुसले
5
बाप्पाच्या निरोपाला वरुणराजाही, विसर्जन निर्विघ्न पार पाडण्यासाठी पालिका, पोलिसांकडून नियोजन
6
ganesh visarjan 2025: बाप्पाच्या निरोपाचे एआयद्वारे ट्रॅकिंग, ड्रोनने सूचना; २५ हजार पोलिस सज्ज
7
महापालिकेची पूर्वतयारी परीपूर्ण, राज्य निवडणूक आयुक्त आढाव्यानंतर समाधानी
8
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
9
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
10
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
11
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
12
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
13
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
14
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
15
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
16
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
17
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
18
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
19
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
20
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!

बोर झाल्यामुळे वाढतात टोकाची राजकीय मते

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2016 20:58 IST

लोकांची कंटाळवाणेपणातून टोकाची आणि भिन्न राजकीय मते बनतात.

खूप बोर होतयं’ असे वाक्य दिवसातून अनेक वेळा आपण तरी म्हणतो किंवा आपल्या कानी तरी पडते. मन रमविण्यासाठी मग आपण काही तरी अ‍ॅडव्हेंचरस किंवा अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. पण जर तुमचे मन रमलेच नाही तर तुमची वृत्ती अधिक टोकाच्या राजकीय विचारांकडे झुकण्याची शक्यता असते.‘किंग्स कॉलेज लंडन’ आणि ‘लिमरिक विद्यापीठा’तील संशोधकांनी केलेल्या अध्यनातून असे दिसून आले की, लोकांची कंटाळवाणेपणातून टोकाची आणि भिन्न राजकीय मते बनतात. डॉ. विन्यार्ड सांगतात की, ‘कंटाळवाणेपणा व्यक्तीा अस्वस्थ करतो. त्याचे मन त्याला काही तरी धाडसाचे किंवा आकर्षक किंवा हेतूपूर्ण गोष्टी करण्याकडे ढकलते. मग टोकाच्या राजकीय विचारसरणीमध्ये अशी वृत्ती आसरा शोधते.’रोजच्या नीरस, बोरिंग दिनचर्येपेक्षा काही तरी वेगळे करण्याची हुरहुरीमुळे डोक्यातील विचारचक्र सुरू होतात. या एक प्रयोग आणि दोन शास्त्रोक्त सर्व्हेक्षणाच्या आधारावर प्रस्तूत संशोधनातील निष्कर्ष काढण्यात आले आहेत. सुरुवातीच्या प्रयोगात आयर्लंडमधील एका विद्यापीठ कॅम्पसमधील ९७ लोकांची निवड करण्यात आली होती.सर्व लोकांनी प्रयोगाआधी आपापले राजकीय प्रवृत्ती नमुद केली. त्यानंतर त्यांना बोरिंग आणि अतिबोरिंग मानली जातात अशी कामे करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांची जी मन:स्थिती होती त्यावेळी त्यांना पुन्हा त्यांची प्रवृत्ती विचारली असता त्यांच्या मतांमध्ये परिवर्तन आल्याचे दिसले.