शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
2
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
3
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे
4
“रमी प्रकरणाची सखोल चौकशी आवश्यक, पण माणिकराव कोकाटे...”; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
5
उत्तर प्रदेशवाले काय करतील याचा नेम नाही! बनावट दूतावास उभारले, ४४ लाखांसह राजनैतिक वाहने जप्त; नेमकं प्रकरण काय?
6
"उत्तर गाझा विलीन करणार, तेथे ज्यूंना वसवणार अन् पॅलेस्टिनींना...!" असा आहे इस्रायलचा 'खतरनाक' इरादा!
7
आधी iPhone ला खेळणं म्हटलं! हळू हळू ढासळत गेलं Blackberry चं साम्राज्य; वाचा पतनाची संपूर्ण कहाणी
8
सुरज चव्हाण अखेर सापडला; छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी घेतलं ताब्यात
9
सोन्या-चांदीच्या दरात जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा खिशाला किती कात्री लागणार, काय आहेत नवे दर?
10
निवडणूक आयोगाने सुरू केली उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तयारी; लवकरच तारीख जाहीर होणार
11
"ट्रम्प २५ वेळा युद्ध थांबवल्याचे म्हणाले, पण PM मोदी एकदाही...;" शस्त्रसंधीवरून राहुल गांधींनी सरकारला घेरले
12
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: दीप पूजनाचे महत्त्व काय? वाचा, भारतीय संस्कारांचे महात्म्य
13
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
14
देवेंद्र फडणवीसांसाठी आम्ही बाजीप्रभुंसारखं लढायला तयार; गोपीचंद पडळकर काय बोलले?
15
"मी खूप सुंदर आणि तू..."; लग्नानंतर नवऱ्याने कष्टाने बायकोला शिकवलं, आता तिनेच दिली धमकी
16
गणेशोत्सव मंडळांच्या मोठ्या मूर्तीचे विसर्जन समुद्रात करणार; सरकारचे कोर्टात प्रतिज्ञापत्र
17
शाहीद कपूरचा 'छत्रपती शिवाजी महाराज' सिनेमा बंद पडला, दिग्दर्शकाने सिस्टीमला ठरवलं 'क्रूर'
18
दौंडच्या कलाकेंद्रात गोळीबार झाल्याची चर्चा; पोलिसांनी चौकशीअंती दावा फेटाळला, पण राजकारणाला वेग आला!
19
एक फोन कॉल, ज्येष्ठ मंत्र्यांशी वाद अन् तयार झाली जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याची स्क्रिप्ट?
20
लाच घेताना व्हिडीओ बनवायला सुरुवात केली, मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न; मुंबईतील ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल

​प्रेमात पडल्यानंतर मुलींमध्ये होतात "हे" बदल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2017 16:34 IST

नेमका असा काय बदल होतो ज्यामुळे मुली आपले सर्वस्व बहाल करून जोडीदारावर प्रेम करतात. जाणून घेऊया त्या बदलांबाबत.

म्हणतात की, प्रेमाचा अनुभव हा आयुष्यातील सर्वात सुंदर आणि आल्हाददायक अनुभव असतो. म्हणून आयुष्यात एकदातरी प्रेमात पडावे असे वाटते. प्रेमात पडल्यावर आपल्या जोडीदारासाठी काहीही क रायला तयार असतात. नेमका असा काय बदल होतो ज्यामुळे मुली आपले सर्वस्व बहाल करून जोडीदारावर प्रेम करतात. जाणून घेऊया त्या बदलांबाबत. जोपर्यंत मुली प्रेमात नसतात तोपर्यंत त्यांच्या मोबाईलला लॉक नसते. मात्र प्रेमात पडल्यानंतर त्या त्यांचा मोबाईल कोणाच्याही हातात द्यायला तयार नसतात. सतत मोबाईल पाहण्याची सवय वाढते.प्रेमात पडल्यावर मुलींची रात्रीची झोप उडून जाते. आपल्या प्रेमाचा विचार करण्यातच त्यांची आर्धी रात्र निघून जाते.गाण्याची पसंती बदलते. रोमँटिक गाणी आणि चित्रपटांकडे अशावेळी मुलींचा कल दिसून येतो. पडद्यावरील कथेत स्वत:ला शोधण्याचा प्रयत्न केला जातो.प्रेमात पडल्यानंतर आरश्यात वारंवार पाहण्याचे प्रमाण वाढते. सतत चांगले दिसण्याकडे लक्ष दिले जाते. मेकअप, चांगले कपडे याकडे मुली विशेष लक्ष देतात.स्वत:पेक्षाही जास्त आवडणाऱ्या व्यक्तीचा विचार केला जातो. त्याला काय वाटेल, आवडेल, तो कसा आहे याची काळजी घेतली जाते.        Also Read : ​अन् सोळावं वरीस धोक्याचं !