शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

​अनुष्का आणि विराटचा ४० कोटींमुळे ‘ब्रेकअप’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2016 08:45 IST

अनुष्का आणि विराटच्या ब्रेकअपच्या बातम्या अनेक दिवसांपासून रंगविल्या जात आहेत.

अनुष्का आणि विराटच्या ब्रेकअपच्या बातम्या अनेक दिवसांपासून रंगविल्या जात आहेत. ब्रेकअप का झाला याविषयी वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहेत. कोणी म्हणतय की, विराटने लग्नासाठी विचारल्यामुळे तर कोणी म्हणतय अनुष्काच्या स्वभावामुळे विराटने ब्रेकअप केलाय...मात्र ब्रेकअपचे खरे कारण जरा वेगळेच आहे.बे्रकअपचे खरे कारण आहे ते म्हणजे पैसा. पैशामुळे दोघांचा बे्रकअप झाल्याची धक्कादायक गोष्ट आता समोर आली आहे. अनुष्काच्या एका मित्राने याबाबत खुलासा केल्याने ही गोष्ट समोर आली. विराटने अनुष्काच्या ‘बॉम्बे वेल्वेट’ या चित्रपटासाठी ४० कोटी लावले आहेत. अनुराग कश्यपच्या या चित्रपटात रणवीर कपूर होता आणि करण जोहर काम करणार होता. मात्र १२० कोटीच्या बजेटच्या या चित्रपटाने सर्वांचीच निराशा केली. विराटने जेव्हा चित्रपटाच्या अपयशाबाबत विचारणा केली तर अनुष्काला राग आला. आणि तिने नातेच तोडले. विराटला नंतर वाटले की आता काय आपले पैसे परत मिळणार नाहीत, पण विराटला अनुष्कासोबत रिलेशन ठेवायचे आहे.