शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
4
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
5
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
6
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
7
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
8
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
9
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
10
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
11
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
12
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
13
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
14
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
15
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
16
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
17
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
18
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
19
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
20
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!

​अनुष्का आणि विराटचा ४० कोटींमुळे ‘ब्रेकअप’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2016 08:45 IST

अनुष्का आणि विराटच्या ब्रेकअपच्या बातम्या अनेक दिवसांपासून रंगविल्या जात आहेत.

अनुष्का आणि विराटच्या ब्रेकअपच्या बातम्या अनेक दिवसांपासून रंगविल्या जात आहेत. ब्रेकअप का झाला याविषयी वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहेत. कोणी म्हणतय की, विराटने लग्नासाठी विचारल्यामुळे तर कोणी म्हणतय अनुष्काच्या स्वभावामुळे विराटने ब्रेकअप केलाय...मात्र ब्रेकअपचे खरे कारण जरा वेगळेच आहे.बे्रकअपचे खरे कारण आहे ते म्हणजे पैसा. पैशामुळे दोघांचा बे्रकअप झाल्याची धक्कादायक गोष्ट आता समोर आली आहे. अनुष्काच्या एका मित्राने याबाबत खुलासा केल्याने ही गोष्ट समोर आली. विराटने अनुष्काच्या ‘बॉम्बे वेल्वेट’ या चित्रपटासाठी ४० कोटी लावले आहेत. अनुराग कश्यपच्या या चित्रपटात रणवीर कपूर होता आणि करण जोहर काम करणार होता. मात्र १२० कोटीच्या बजेटच्या या चित्रपटाने सर्वांचीच निराशा केली. विराटने जेव्हा चित्रपटाच्या अपयशाबाबत विचारणा केली तर अनुष्काला राग आला. आणि तिने नातेच तोडले. विराटला नंतर वाटले की आता काय आपले पैसे परत मिळणार नाहीत, पण विराटला अनुष्कासोबत रिलेशन ठेवायचे आहे.