शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

उद्धवजी, सगळेच निकम्मे आहेत

By सुधीर लंके | Updated: April 30, 2018 01:48 IST

उद्धवजी, नगर जिल्ह्यात प्रशासन आणि सगळेच राजकीय पक्ष निकम्मे झाले आहेत़ ‘सरकार’ आणि ‘प्रशासन’ नावाची गोष्टच शिल्लक राहिलेली नाही़ राज्यातील भाजप सरकार निकम्मे आहे

उद्धवजी, नगर जिल्ह्यात प्रशासन आणि सगळेच राजकीय पक्ष निकम्मे झाले आहेत़ ‘सरकार’ आणि ‘प्रशासन’ नावाची गोष्टच शिल्लक राहिलेली नाही़राज्यातील भाजप सरकार निकम्मे आहे, अशी टीका शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी नगर दौऱ्यात केली. शिवसेनेचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर शेजारी बसले असताना त्यांच्यासमोरच राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली असल्याचे वाभाडे ठाकरे यांनी काढले.सरकार निकम्मे आहे म्हणजे उद्धवजींची सरकारमध्ये सहभागी असलेली सेनाही निकम्मी आहे, असा अर्थ निघतो. कायदा सुव्यवस्था ढासळली असेल तर त्यास केसरकरही जबाबदार ठरतात. केसरकर यांनी नगरची घटना मंत्री म्हणून हाताळण्यापेक्षा पक्ष प्रवर्तक म्हणून हाताळली आहे. पोलिसांना त्यांनी नि:पक्षपाणीपणे काम करु दिलेले दिसत नाही. पोलीसही मंत्र्यांच्या दबावाला बळी पडलेले दिसतात. खरेतर शिवसैनिकांच्या हत्याकांडानंतर नगरचे पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी तातडीने सूत्रे हलवली. राष्टÑवादीचे आमदार संग्राम जगताप यांना अटक केली. आमदार शिवाजी कर्डिले, अरुण जगताप यांनाही या गुन्ह्यात आरोपी केले गेले. या सर्वांचा हत्याकांडात कसा सहभाग आहे, याचा पुरावा अद्याप समोर आलेला नाही. पण, तरीही पोलिसांनी फिर्यादीच्या सांगण्यानुसार तत्काळ गुन्हे दाखल केले.पोलीस अधीक्षक कार्यालयावर जगताप समर्थकांनी हल्ला केला म्हणून भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांनाही अटक करण्यात आली. यातून जरब निर्माण झाली. कारण, हत्याकांडाइतकाच हा गुन्हा गंभीर आहे. पण, ही एक बाजू झाली. जी राज्याला ठळकपणे दिसली.दुसरी बाजू असे सांगते की, हत्याकांडानंतर शिवसेनेनेही केडगाव येथे धुडगूस घातला. तेथे दगडफेक झाली. स्थानिक नागरिकांना, गोळीबारातील जखमी पोलिसांना वेठीला धरले गेले. पोलीस, पत्रकार यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. याबाबत गुन्हाही दाखल झाला. सेना नेते अनिल राठोड यांची चिथावणीखोर भाषा असलेले ‘व्हिडीओ’ व्हायरल झाले. या प्रकाराबाबत मात्र पोलिसांनी काहीही कारवाई केलेली नाही. शिवसैनिकांनी गुन्हा केला असेल तर त्याचे पुरावे द्या, असे केसरकर पत्रकारांना म्हणाले. वास्तविकत: पोलिसांसमक्ष हा प्रकार घडला. पोलीसच फिर्यादी आहेत. असे असताना गृहराज्यमंत्री पत्रकारांना पुरावे मागताहेत. एकाच प्रकरणात सरकार कसे पक्षपाती वागते याचा हा नमुना आहे. त्यामुळे उद्ववजी म्हणतात ते खरे आहेच. सरकार निकम्मेच आहे.नगरमध्ये कोतकर, जगताप, कर्डिले या परिवारांनी सामूहिकपणे नात्यागोत्याचे राजकारण केले. त्यांची दहशतही त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वर्तनातून या ना त्या प्रकारे दिसते. पण, सेनेनेही या शहरात सतत भावनांचे, भडकाविण्याचे व आपली राजकीय पोळी भाजण्याचे राजकारणच केले. हत्या झालेल्या शिवसैनिकांच्या परिवाराला ठाकरे यांनी स्वत: भेट दिली. या घटनेनंतर अटकेत असलेल्या राष्टÑवादीच्या कैलास गिरवले या नगरसेवकाचा मृत्यू झाला. तिकडे ठाकरे गेले नाहीत. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे गिरवले परिवाराकडे गेले पण, केडगावात फिरकले नाहीत. ज्याने त्याने आपापले पाहिले. या जिल्ह्यात ‘प्रशासन’ आणि राजकीय संस्कृती अशी संपली आहे.दरम्यान शनिवारी पुन्हा राष्टÑवादीच्या दोन कार्यकर्त्यांच्या हत्येने नगर ढवळून निघाले. यातून कोणते राजकारण बाहेर येते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.- सुधीर लंके