शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

सुमतिं चमे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:01 IST

आपल्याकडे केवळ बुद्धिमत्ता असून चालत नाही़ कारण बुद्धी केव्हा घात करील ते सांगता येत नाही़ बुद्धीला सुद्धा प्रसंगी आवर घालता आला पाहिजे

डॉ. गोविंद काळे।एरवी आपण देहाचे नुसतेच मालक़ मालकाला आतली यंत्रणा, कशी काय चालते याची तर कवडीचीही माहिती असत नाही़ स्वत:चे नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव लावून देहाचा मालक म्हणून जन्मभर स्वपरिचय देत असतो़ मनाचा शोध लागत नाही नि बुद्धीचे माहात्म्य आयुष्यभर उमगत नाही़ मनुष्य हा बुद्धिमान प्राणी म्हणून मिरवत असतो़ ईश्वर सुद्धा हल्ली मनुष्य नावाच्या बुद्धीप्राण्याला वचकून असतो़ आपल्याकडे केवळ बुद्धिमत्ता असून चालत नाही़ कारण बुद्धी केव्हा घात करील ते सांगता येत नाही़ बुद्धीला सुद्धा प्रसंगी आवर घालता आला पाहिजे हे तर आपल्या पूर्वजांचे निक्षून सांगणे होते़ ‘नमस्ते व्यास विशालबुद्धे’ बुद्धीचा एकमेव मापदंड म्हणजे महर्षी व्यास. न्यूटन आणि आईनस्टाईनला कुणी विशालबुद्धीचे म्हटल्याचे आमच्या तरी ऐकिवात नाही़ ‘बुद्धि: कर्मानुसारिणी’ म्हणजे पूर्वजन्मी केलेल्या कृत्यानुसार ह्या जन्मी बुद्धी कार्य करीत राहते़ गतजन्म आठवणार कुणाला हो? आणि पुनर्जन्मावर विश्वास तरी कोण ठेवणार? काय साधून घ्यायचे आहे ते आत्ताच़ उद्या कुणी पाहिला आहे़मंत्रदृष्ट्या ऋषींचे ज्ञान अगाध होते़ त्यामुळेच तर त्यांनी ‘मतिं च मे सुमतिं चमे’ अशी प्रार्थना केली आहे़ मागणी केली आहे़ बुद्धीपुरते मर्यादित राहता आले असते परंतु वेगळी सुबुद्धीची मागणी ऋषींची आहे़ कारण बुद्धिमान माणसेही मोठमोठ्या चुका करतात़ प्रमाणपत्र मिळते ‘त्या वेळी त्याची बुद्धी कुठे शेण खायला गेली होती कोण जाणे?’ बुद्धी असून ही परिस्थिती उद्भवते़ हेच कृत्य करायचे होते तऱ़.च्या जन्माला का नाही गेलास़अरे! तू माणूस ना? बुद्धी नव्हे तर माणसाकडे सुबुद्धी असली पाहिजे़ घरातील बालक सायंकाळी शुभं करोति झाल्यावर आजोबांच्या पाया पडते तेव्हा ते एवढेच म्हणतात़ ‘सद्बुद्धी देरे बाबा माझ्या नातवाला आणि कल्याण कऱ’ बुद्धी ही न्युट्रल आहे. ती पापाकडे, दुराचाराकडे वळली की पापबुद्धी होते़ समर्थांना लिहावे लागले ‘मना वासना पाप बुद्धी नको रे!’ पन्नासाव्या मजल्यावरून बादलीभर पाणी क्षणार्धात खाली ओतता येते़ वरती चढवायचे झाले तर मात्र पंप लावावा लागतो. तरच पाणी चढते़ जीवन सुसह्य होते़हे तर व्यवहारातील गणित आहे़ पंपाच्या माध्यमाने वर जाण्याचे गणित सुटते़ पंप हा एक संस्कार आहे़ मानवी जीवनाला संस्कारच घडवू शकतात, वाचवू शकतात म्हणून सुमती/सुबुद्धी़ ‘मतिं च मे सुमतिं चमे’ ही झालीपाहिजे प्रार्थना़ विष्णुसहस्रनामसांगते ‘नाशुभामति:’ / अशुभ बुद्धी देऊ नको़

टॅग्स :spiritualअध्यात्मिक