शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
3
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
4
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
5
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
6
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
7
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
8
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
9
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
10
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
11
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
13
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
14
प्रेमासाठी काय पण...! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
15
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
16
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
17
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
18
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
19
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
20
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!

कोरडवाहू शेतीच सर्वात मोठे आव्हान!

By admin | Updated: November 2, 2014 02:01 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शेतीच्या सिंचन विभागातील गैरव्यवहारावर सर्वाधिक चर्चा झाली.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शेतीच्या सिंचन विभागातील गैरव्यवहारावर सर्वाधिक चर्चा झाली. त्यामुळे राज्यात 15 वर्षे सत्तेवर असलेल्या आघाडी सरकारमधील राजकीय पक्षांना टीकेला सामोरे जावे लागले. त्यातील गैरव्यवहार, धोरणात्मक निर्णयाचा अभाव आदी बाबी बाजूला ठेवून महाराष्ट्र राज्यातील शेती आणि सिंचन असा विचार केला, तर कोरडवाहू शेती हेच सर्वात मोठे आव्हान आहे.
पावसावर अवलंबून असलेल्या शेतीचे प्रमाण सर्वाधिक महाराष्ट्रात (8क् टक्के) आहे. देशात सरासरी 55 टक्के आहे. म्हणजे महाराष्ट्रातील 2क् टक्केच शेतीला हक्काच्या सिंचनाची सोय झालेली आहे. उर्वरित कोरडवाहू शेतीवर 6क् टक्क्यांपेक्षा अधिक ग्रामीण जनता अवलंबून आहे. सिंचनासाठीचे सर्व प्रयत्न करूनही महाराष्ट्राची 7क् टक्क्यांपेक्षा अधिक शेती बारमाही ओलिताखाली येईल, अशी स्थिती नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अशावेळी महाराष्ट्रासमोरील विविध आव्हानांचा विचार करताना या कोरडवाहू शेतीचा प्रश्न सोडवायचा कसा, यावर उत्तर शोधल्याशिवाय महाराष्ट्राचे पाऊलच पुढे पडणार नाही. 
सिंचन गैरव्यवहाराच्या निमित्ताने त्या योजनांच्या अंमलबजावणीच्या दोषांची चर्चा होते, पण ज्या भागात प्रकल्पाने पाणी देणो शक्य नाही. मराठवाडा आणि विदर्भातील कपाशीचे क्षेत्र वगळता बहुतांश कोरडवाहू शेती तृणधान्य किंवा अन्नधान्य उत्पादन करणारी आहे. ती किफायतशीर होण्यासाठीचे आजमितीस कोणतेही प्रयत्न होत नाहीत. किंबहुना त्याकडे अलीकडच्या काळात अधिकाधिक दुर्लक्षच होत आलेले आहे. मावळते मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या सर्वात मोठय़ा समाजघटकाच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी एक समिती गठीत केली होती. तिच्या अहवालानुसार सुमारे 5क् ते 6क् हजार कोटी रुपये खचरून कोरडवाहू शेतीला किमान सिंचन, तंत्रज्ञान, बाजारपेठीय संरक्षण वगैरे देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार होत़े पण तो दोन-चार वर्षे चालवून पूर्ण होणार नाही. यासाठी दीर्घकालीन प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. ज्या विदर्भ आणि मराठवाडय़ाच्या अविकसित भागाविषयी नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत असतात, त्याच विभागातील 7क् ते 9क् टक्क्यांर्पयतची शेती कोरडवाहू प्रकारात मोडते. त्यामुळेच शहरातील रस्ते किंवा उच्च प्रतीच्या पायाभूत सुविधा आदींच्या गरजांपेक्षा कोरडवाहू शेतीच्या खुंटीत विकास प्रक्रियेचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
याचाच अर्थ असा की राज्यातील सर्वात मोठय़ा कोरडवाहू शेतीच्या सिंचनाचा प्रश्न सोडविणो, किमान पतपुरवठा, सामुदायिक शेतीसाठी संरचना निर्माण करणो, पाणी साठवणूक आणि वापराचे नवे तंत्रज्ञान शेतीर्पयत पोहोचविणो आदी प्रयत्न करायला हवेत. शेतीमालाला कमी दर मिळण्याची जी कारणो आहेत, त्यावर उपाय शोधावे लागतील. साठवणूक, उत्पादित माल लवकर विकण्याची निकड कमी करण्यासाठी शेतक:याला मदत करणो आदी उपाय करावे लागतील. त्यासाठी गाव सोसायटय़ांपासून संस्थात्मक रचनेची फेरमांडणी करावी लागेल.
   (लेखक लोकमत कोल्हापूर 
आवृत्तीचे संपादक आहेत.)
 
कपाशीव्यतिरिक्त बहुतांश 
शेतीचे उत्पादन अन्नधान्य
नवे तंत्रज्ञान, सिंचन व बियाण्यांच्या अभावामुळे उत्पादनात वाढ नाही़
कोरडवाहू शेतीमध्ये 
अल्पभूधारक शेतक:यांचे 
प्रमाण 6क् टक्क्यांर्पयत. सामुदायिक शेतीसाठीच्या प्रयत्नाचा अभाव
खते, बियाणो यांचा अपुरा पुरवठा, पाणी, वीजपुरवठय़ाच्या मर्यादा
 
- वसंत भोसले