शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

योगा केल्याने मनाला शांती मिळत असते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 17:10 IST

कोस्टारियाच्या राजदूत क्रुझ यांचे प्रतिपादन : धुळ्यात विद्यार्थ्यांशी संवाद

ठळक मुद्देकोस्टारिकाच्या भारतातील राजदूत मरिएला क्रुझ धुळे दौºयावरएसएसव्हीपीएस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवादविद्यार्थ्यांनी विचारली अनेक प्रश्न

आॅनलाइन लोकमतधुळे :योग ही साधना असून, त्यामुळे नवीन जीवनाला सुरवात होवून आपले जीवन परिपूर्ण होते. योगामुळे मनाला शांती मिळते असे प्रतिपाद अमेरिकेतील कोस्टारिका या प्रजासत्ताक देशाच्या भारतातील राजदूत मरिएला क्रुझ यांनी सांगितले.मरिएला कु्रझ या दोन दिवसीय धुळे दौºयावर असून, त्यांनी आज एसएसव्हीपीएस विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन  आमदार कुणाल पाटील, अश्विनी पाटील, कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.पी.पाटील आदी उपस्थित होते.योगाशिवाय अजून कोणत्या गोष्टीतून शांती मिळू शकते असे त्यांना विचारल्यावर त्या म्हणाल्या, मानवी स्वभावाला ज्या गोष्टीतून मनस्वी आनंद मिळतो त्यातूनही शांती मिळत असते. योगासाठी काही विशिष्ट आहाराची गरज आहे का? असे विचारल्यावर त्या म्हणाल्या, आपल्या मनाला जे पटते खावे. दुसरा खातो म्हणून आपणही तेच खावू नये. आपल्या शरिराला जे पचते तोच आहार घेणे गरजेच आहे.कोस्टारिया या देशात विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यायचे असल्यास, इंग्रजी व स्पॅनिश भाषा येणे गरजेची आहे. तुम्ही इथे योगाचे धडे घेऊन तेथे आल्यास,  तुम्हालाही चांगली संधी मिळू शकते असेही त्यांनी सांगितले. भारतातच शांती मिळालीयावेळी बोलतांना मरिएला क्रुझ म्हणाल्या की मी जगात अनेक देश फिरले,मात्र मला शांती फक्त भारतातच मिळाली. येथे चांगले गुरू मिळाले याचा त्यांनी आवर्जुन उल्लेख केला.सूत्रसंचालन एम.नंदिनी यांनी केले. यावेळी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.व्ही.पाटील, वैभव सबनीस आदीजण उपस्थित होते.तत्पूर्वी सकाळी त्यांनी जिल्हा क्रीडा संकुलातील हॉलमध्ये उपस्थितांना योगाचे धडे दिले. 

टॅग्स :Dhuleधुळे