शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
5
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
6
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
7
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
8
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
9
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
10
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
11
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
12
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
13
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
14
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
15
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
16
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
17
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
18
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
19
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
20
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!

योगा केल्याने मनाला शांती मिळत असते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 17:10 IST

कोस्टारियाच्या राजदूत क्रुझ यांचे प्रतिपादन : धुळ्यात विद्यार्थ्यांशी संवाद

ठळक मुद्देकोस्टारिकाच्या भारतातील राजदूत मरिएला क्रुझ धुळे दौºयावरएसएसव्हीपीएस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवादविद्यार्थ्यांनी विचारली अनेक प्रश्न

आॅनलाइन लोकमतधुळे :योग ही साधना असून, त्यामुळे नवीन जीवनाला सुरवात होवून आपले जीवन परिपूर्ण होते. योगामुळे मनाला शांती मिळते असे प्रतिपाद अमेरिकेतील कोस्टारिका या प्रजासत्ताक देशाच्या भारतातील राजदूत मरिएला क्रुझ यांनी सांगितले.मरिएला कु्रझ या दोन दिवसीय धुळे दौºयावर असून, त्यांनी आज एसएसव्हीपीएस विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन  आमदार कुणाल पाटील, अश्विनी पाटील, कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.पी.पाटील आदी उपस्थित होते.योगाशिवाय अजून कोणत्या गोष्टीतून शांती मिळू शकते असे त्यांना विचारल्यावर त्या म्हणाल्या, मानवी स्वभावाला ज्या गोष्टीतून मनस्वी आनंद मिळतो त्यातूनही शांती मिळत असते. योगासाठी काही विशिष्ट आहाराची गरज आहे का? असे विचारल्यावर त्या म्हणाल्या, आपल्या मनाला जे पटते खावे. दुसरा खातो म्हणून आपणही तेच खावू नये. आपल्या शरिराला जे पचते तोच आहार घेणे गरजेच आहे.कोस्टारिया या देशात विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यायचे असल्यास, इंग्रजी व स्पॅनिश भाषा येणे गरजेची आहे. तुम्ही इथे योगाचे धडे घेऊन तेथे आल्यास,  तुम्हालाही चांगली संधी मिळू शकते असेही त्यांनी सांगितले. भारतातच शांती मिळालीयावेळी बोलतांना मरिएला क्रुझ म्हणाल्या की मी जगात अनेक देश फिरले,मात्र मला शांती फक्त भारतातच मिळाली. येथे चांगले गुरू मिळाले याचा त्यांनी आवर्जुन उल्लेख केला.सूत्रसंचालन एम.नंदिनी यांनी केले. यावेळी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.व्ही.पाटील, वैभव सबनीस आदीजण उपस्थित होते.तत्पूर्वी सकाळी त्यांनी जिल्हा क्रीडा संकुलातील हॉलमध्ये उपस्थितांना योगाचे धडे दिले. 

टॅग्स :Dhuleधुळे