शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

नुकसानीच्या पंचनाम्याच्या संकलित माहितीवरून अद्यावत याद्यांचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 13:30 IST

मालपूर। महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी व्यस्त

मालपूर : शिंदखेडा तालुक्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे शासनाने आदेशीत केले होते. त्यानुसार युद्धपातळीवर तलाठी ग्रामसेवक कृषी साहाय्यक यांनी थेट शेत बांधावर पंचनामे केले आहेत. ही पंचनाम्याची सर्व माहिती संकलीत करून आद्ययावत याद्या तयार करुन माहिती भरुन शासन दरबारी सादर करावयाची असल्याने तहसील कार्यालयात बसुन वरिष्ठ अधिकारी मंडल अधिकारी कर्मचा?्याच्या साहाय्याने सध्या पंचनाम्याची माहिती संकलित करुन अर्ज भरले जात असल्याचे मंडळ अधिकारी एम.एम. शास्त्री यांनी सांगितले.वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीत हे काम सुरू असून यातून एकही गाव किंवा शेतकरी सुटणार याची देखील काळजी घेण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे पंचनाम्यातून स्पष्ट होत आहे. यात शासन आता शेतकºयांना कशा स्वरुपात मदत देते, यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. शेतकºयांना तर मदत त्वरित उपलब्ध होणे गरजेचे आहे. कारण त्यांच्या हातात काहीच शिल्लक नसल्याने रब्बीहंगाम पूर्व कामे देखील ठप्प आहेत. त्यामुळे शासनाने आर्थिक मदत कशी लवकर दिली जाईल, यावर भर द्यावा. शेतकºयांना दिली जाणारी मदतीची रक्कम त्वरित त्यांच्या बॅँकखात्यांवर टाकणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त होते.

टॅग्स :Dhuleधुळे