शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

भक्कम व्यासपीठ उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 21:29 IST

युवराज पाटील : कुणबी सेनेच्या विभागीय मेळाव्यात निर्धार

धुळे : शेतकरी व कष्टकऱ्यांच्या सर्वांगिण विकासाकरिता वर्गीय एकजूट करुन भक्कम व्यासपीठ उभारण्यासाठी सर्व कुणबी बांधवांनी राजकीय पक्षाचा त्याग करुन एका झेंड्याखाली एका व्यासपीठावर यावे, असे आवाहन कुणबी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष युवराज पाटील यांनी केले़धुळे येथे एका मंगल कार्यालयात रविवारी आयोजित कुणबी सेनेच्या धुळे जिल्हा विभागीय मेळाव्यात ते बोलत होते़ या मेळाव्यात विविध क्षेत्रातील व्यक्तींची निवड करुन मान्यवरांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला़ या मेळाव्याला शिसाकाचे माजी चेअरमन व्ही़ यू़ पाटील, अमळनेरचे सुरेश पाटील, शिंदखेड्याचे दिपचंद पाटील, सेवानिवृत्त अभियंता बी़ जी़ पाटील, सुरेश पाटील, उत्तर महाराष्ट्र प्रमुख संदिप देवरे, जिल्हाप्रमुख संजय बोरसे, माजी सरपंच दिनेश पाटील, भानूदास महाजन, रोहित पाटील, प्रा़ घनश्याम साळुंखे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते़खाजगी, उदारीकरणाच्या धोरणामुळे शेतीव्यवसाय कोलमडला आहे़ ऊस, कापूस, केळी, कांदा, भात, सोयाबीन उत्पादक शेतकºयांचे अनेक प्रश्न ऐरणीवर आले आहेत़ नैराश्य व कर्जबाजारीपणामुळे राज्यात शेतकºयांच्या आत्महत्या वाढल्या आहेत़ म्हणूनच जमीन, पाणी, रोजगार व विकास या प्रश्नावर व्यापक लढा उभारण्याची गरज युवराज पाटील यांनी व्यक्त केली़ विश्वनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत स्थापन झालेल्या कुणबी सेनेचा विस्तार राज्यभर होत असल्याचे ते म्हणाले़

टॅग्स :Dhuleधुळे