शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिमा उंचावरणारे सुसंस्कृत आणि सुरक्षित धुळे होईल तरी केव्हा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 22:28 IST

शहर संवेदनशील असतांनाही सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याकडे दुर्लक्ष

धुळे : महानगरातील कायदा व सुवव्यवस्स्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी मनपा निवडणूकीत संपुर्ण शहरात सीसीटीव्व्ही कॅमेरे बसविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दोन वर्षात शहरातील वर्दळीच्या काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहे. २०१९ ते सप्टेबर २०२० पर्यत शहराच्या गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. यात २०१९ मध्ये २४ खून, ४१ खुनाचा प्रयत्न, ५१७ चोरी, २४ दरोडे, १३१५ मारहाण, ३७ बलात्कार व ११० विनयंभगच्या घटना तसेच २०२० मध्ये ३५१ चोरी १४ दरोडे, ३२ बलात्कार ३१ खुनाचा प्रयत्न झाल्याची नोंद पाेलिस डायरीत आहे.  कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्ष्टीने संपुर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची नितांत गरज आहे. असे असतांना केवळ व्यापारी व काही वर्दळ असलेल्या चाैकात सीसीटी्व्ही बसविण्यात आलेले आहे. त्यामुळे गुन्हे घडल्यावर पोलिसांना गुन्हेगारीविषयी काहीही धागेदारे हाती मिळत नसल्याने अनेक महिन्यापर्यत गुन्हाचा तपास सुरू असतो. तर सीसीटीव्हीच्या मागणीकडे प्रशासनाकडूनही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप संघटनाकडून केला जात आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे