शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

वादळी वाऱ्यामुळे गहू भुईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 13:16 IST

हंगाम धोक्यात : मालपूर येथील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कमालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपुर परिसरात हवेचा जोर वाढल्यामुळे शेतकºयांचा रब्बी हंगामातील तयार होत असलेला गहु आडवा पडत आहे. यामुळे मोठे नुकसान होत असल्यामुळे शेतकरीवर्गामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.सध्या मालपुरसह परिसरात रब्बी हंगामातील पिके चांगलीच बहरली असल्याने शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. गहु पिकाला शेतकºयांनी शेवटचे पाणी देणे चालू केले आहे. मात्र, त्याचबरोबर सध्या हवेचा वायव्य नैऋत्य दिशेने जोर वाढला असून यामुळे उंबीवर पोसला जात असलेल्या वजनदार गव्हाच्या लोंबी भुईसपाट होत असल्यामुळे शेतकरी वर्गात निराशा पसरली आहे. हातातोंडाशी आलेला घास जोरदार वाºयामुळे हिरावला जातो कि काय, अशी भीती शेतकºयांमध्ये व्यक्त होत आहे. वाºयामुळे गव्हाच्या जमिनीतील मुळ फिरुन ऐन दाणा पोसला जाण्याच्या वेळेतच गहु पिक वाया जात आहे तर पाणी न भरल्यास गहु बारीक पडणार आहे, अशा दुहेरी संकटात येथील शेतकरी सापडला आहे. दिवसा हवेचा जोर जास्त असतो तर रात्रीच्या अंधारात व्यवस्थित पाणी देता येत नाही. तरीही येथील शेतकरी रात्रीच्या वेळेस कमरेइतक्या गहु पिकात उभे राहून जीवाची पर्वा न करता पाणी देण्यासाठी धडपड करताना दिसून येत आहेत. मात्र, त्यात लोडशेडिंगमुळे शेतकºयांचे सर्वच नियोजन कोलमडत आहे. यासाठी शेतकरी हिताचे लोडशेडिंग वीज वितरण कंपनीने करावे, अशी मागणी येथील शेतकरी वर्गाकडून होत आहे. अन्यथा भरपूर पाणी असूनही येथील शेतकºयांचा रब्बी हंगाम वाया जाणार आहे.

टॅग्स :Dhuleधुळे