शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

‘बुराई’तून अवैध वाळू उपसामुळे ुनिर्माण झाले पाणीटंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 22:00 IST

बुराईच्या पात्रातून बेकायदेशीरित्या वाळूचा उपसा

लोकमत न्यूज नेटवर्कचिमठाणे : शिंदखेडा तालुक्यातील चिरणे,खलाणे, निशाणे या गावात वाळू उपशा मुळे पाण्याची पाणी टंचाई निर्माण झाली आहे. परिसरातून रात्रीतून ट्रॅक्टरद्वारे बुराईच्या पात्रातून बेकायदेशीरित्या वाळूचा उपसा केला जातो. यामुळे नदी काठावरील विहीरींनीही तळ गाठला आहे. परिसरात आतापासूनच पाणीटंचाई निर्माण झाली आहे. बेकायदेशीररित्या होणाऱ्या वाळू उपसासंदर्भात तक्रार करुनही कोणीही त्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही, अशी परिस्थिती आहे.परिसरातून रात्रीच्या वेळी बुराई पात्रातून बेकादेशीररित्या वाळू उपसा करुन तो ट्रॅक्टरद्वारे नेला जातो. सर्रासपणे होणाºया वाळू चोरीकडे तक्रार करुनही अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करतात. नागरिक स्वत: कॉल करून अधिकाºयांना जागृत करत असतात. परंतु तरीही अजून एक ही अधिकारी बुराई नदीत आलेला नाही उलट उडवा उडवीची उत्तरे दिली जातात अशी नागरिकांची तक्रार आहे.परिसरातील पाण्याचा प्रश्न दिवसे दिवस वाढत असून उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट उभे राहण्यााची दाट शक्यता वर्तविली जात आहे. त्याचप्रमाणे शिंदखेडा हे चिरणे व निशाणे गावच्या जवळ असून दुर्लक्ष करून दिली जाते वाळू उपसा सर्रास चालू असताना; या बाबतीत गांभीयार्ने दखल घ्यावी गावात वाळू माफियांनी एक प्रकारे दहशत निर्माण केली गावातील नागिरक हैराण झाले आहेत. यावर प्रशासन ला जाग कधी येईल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.बुराई बारमाही करण्यासाठी शिंदखेडा तालुक्याचे आमदार व पर्यटन मंत्री जयकुमार रावल सतत प्रयत्न करीत असून दुसरीकडे अवैध वाळू उपसा हा गेल्या दोन ते तीन महिन्यापासून चालू असल्याने बुराई नदीतील पाणी पातळी खोल गेल्याने नागरिकाना पाण्याच्या प्रश्न उद्भवत आहे. या वर तरी विचार करण्याची गरज येथे दिसत आहे. जो पर्यंत कारवाई केली जात नाही. तो पर्यंत वाळू उपसा बंद होणार नाही.वाळू उपसा करणाºया माफिया वर दंड वसूल करण्यात यावा व ताबडतोब कठोर कारवाई करण्यात अशी मागणी गावातील नागरिक करत आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे