शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

तालुक्यातील ३९ गावांचा पाणीप्रश्न सोडविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 22:04 IST

धुळे : कुणाल पाटील यांचे प्रतिपादन, वडजाई येथे जनतेशी साधला संवाद

धुळे : शेतकरी केंद्रबिंदू मानून सिंचनाची कामे केली. जवाहर सिंचन चळवळीतून केलेल्या कामांमुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढली आणि हजारो एकर कोरडवाहू जमीन बागायती झाली आहे. तालुक्यातील ३९ गावातील पाणीटंचाईचा प्रश्न सोडविला असल्याचे आमदार कुणाल पाटील यांनी वडजाई येथे आयोजित कार्यक्रमात सांगितले.तालुक्यातील वडजाई, पिप्री, सौंदाणे, नरव्हाळ, उडाणे, गोताणे, सांजोरी गावात जाऊन आमदार कुणाल पाटील यांनी ग्रामस्थांशी आणि तरुणांशी संवाद साधला.यावेळी आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी निलंबित होणारा मी पहिला आमदार होतो. नैसर्गिक संकटात धावून जात शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी लढा दिल्याचे आमदार पाटील यांनी वडजाई येथे कार्यक्रमात सांगितले. यावेळी पं.स.चे माजी सभापती बाजीराव पाटील, भगवान गर्दे, खरेदी विक्रीचे व्हा. चेअरमन दिनकर देवरे, संचालक रावसाहेब पाटील, गरताड सरपंच अरुण पाटील, युवक काँग्रेसचे राज्य सरचिटणीस राजीव पाटील, वडजाई सरपंच सतीश सुर्यवंशी, सौंदाणे सरपंच कमलबाई अमृत पाटील, अनिल पाटील, आर.के.देवरे, महादू सुर्यवंशी, सुरेश पाटील, भटू पाटील, किरण सुर्यवंशी, सौंदाणे येथील आशानंद पाटील, अनिल पाटील, हिंमतराव पाटील उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे