शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सरपंच रेखा पाटील यांना जल व्यवस्थापन पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 17:58 IST

गावालगत नाल्याचे खोलीकरणात कामगीर

धुळे तालुक्यातील भिरडाणे-भिरडाई गावाची लोकसंख्या १ हजार २८२ असून त्यात पुरुष ६५० तर महिलांची संख्या ६३२ एवढी आहे. गावास यापूर्वी स्वच्छ भारत अभियानांतर्गत हगणदारी मुक्त गाव पुरस्कार मिळाला आहे. गावात प्रत्येक कुटुंबास जलशुद्धीकरण प्रकल्पा (आर.ओ.)द्वारे पाणी दिले जाते. शुद्ध पाण्यामुळे गावातील लोकांच्या आरोग्याबाबत बहुतांश समस्या दूर झाल्या आजाराचे प्रमाण कमी झाले. लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान योजनेत परिसरात अनेक ठिकाणी व गावालगत नाल्याचे खोलीकरण करून वाहून जाणारे पाणी अडविले. जुन्या माती बंधाऱ्यांचीही दुरुस्ती करून पाणी अडविले आहे. परिणामी गावातील हजारो एकर जमीन सिंचनाखाली आली. त्यामुळे बागायती पिके घेऊन शेतकरी सुखी व समाधानी झाले आहेत. गावातील सांडपाण्यासाठी शोषखड्डे करण्यात आले. त्यात सिमेंटची टाकी ठेवून खड्डयात आजूबाजूला दगड, विटा ठेवून व टाकीवर झाकण ठेवून घरातील सांडपाणी त्यात सोडले. त्यामुळे अनारोग्यास आळा बसला असून विहिरींची पाण्याची पातळी वाढण्यास मोठीच मदत झाली. कार्यक्रमात जि़प़अध्यक्ष शिवाजीराव दहिते यांच्या हस्ते सरंपच रेखा पाटील यांना पुरस्कार देण्यात आला़

टॅग्स :Dhuleधुळे