शहरं
Join us  
Trending Stories
1
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
3
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
4
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
5
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
6
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
7
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
8
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
9
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
10
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
11
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
12
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
13
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
14
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
15
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
16
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
17
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
18
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
19
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
20
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही

करवंद धरणाचे पाणी खरीप पिकांसाठी सोडण्यात आले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:42 IST

गेल्या वर्षी माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या प्रयत्नाने करवंद धरणाच्या परिसरात गाळ ...

गेल्या वर्षी माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या प्रयत्नाने करवंद धरणाच्या परिसरात गाळ मोठ्या प्रमाणात काढण्यात आला होता. हा गाळ असंख्य शेतकरी बांधवांनी त्यांच्या शेतात आपल्या ट्रॅक्टर वाहनांनी वाहून नेल्याने जमिनी सुपीक होण्यास देखील मोठ्या प्रमाणात मदत झाली. गाळ काढल्यामुळे करवंद धरण व परिसरात भूजल पातळी वाढण्यास देखील मोठी मदत झाली.

नदी पात्रात गाळ साचल्याने धरणाची पाणी साठवण क्षमता कमी होते व गाळ साचतच राहतो. त्या कारणामुळे सिंचनही कमी होते. म्हणून गाळ वाहून जाण्यासाठी व जलपुनर्भरण होण्यासाठी करवंद धरणाच्या सांडव्यावरून वाहून जाणारे पाणी शेतकºयांच्या फायद्यासाठी वापर पिकांसाठी सोडण्यात आले. माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या प्रयत्नाने तसेच माजी उपाध्यक्ष विद्यमान जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र जयराम पाटील, पाटबंधारे इंजिनियर सी.पी.धाकड, आनंदसिंग राऊळ, भाईदास पाटील, प्रेमसिंग राऊळ, धनराज पाटील, माधवसिंग राऊळ, रमेश पाटील, विपुल माहेश्वरी, विनोद पाटील व पाटबंधारे कर्मचारी यांच्या उपस्थितीत नदीपात्रातील गाळ वाहून जाण्यासाठी व अर्थे, भरवाडे, विखरण एस्केप हे पुनर्भरणासाठी अमरिशभाई पटेल यांनी निर्माण केलेल्या शिरपूर पॅटर्नच्या बंधाºयात पाणी सोडण्यात आले. यामुळे बंधाºयात गुरुत्वाकर्षणामुुुळे नैसर्गिकरित्या पुनर्भरण होऊन जमिनीची पाण्याची पातळी वाढून दुहेरी उद्देश साध्य होतात. यामुळे मागील वर्षी शेतकºयांचे पुनर्भरणमुळे पाण्याची पातळी वाढून बागायती क्षेत्र वाढले आहे.