शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

धुळ्यात मुद्रा लोणसाठी तरूण उद्योजकांची निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 22:58 IST

बॅकेकडूून प्रतिसाद मिळत नसल्याने अनेक लाभार्थी वंचित 

 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे- देशातील तरुण उद्योजकांना व्यवसायासाठी आर्थिक मदतीचा हात देण्याचे दृष्टीने विना जामीन व विनातारण कर्जयोजनेची घोषणा केली़ दरम्यान बॅकेकडून या योजनांची उदिष्ठे पूर्ण होत आहे़ मात्र  योजनांसाठी बॅकासहकार्य करत नसल्याने तरूण उद्योजकांना निराशा पत्करावी लागत आहे़ परिणामी याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे़ ग्रामीण भागातील तरुणांना कोणताही व्यवसाय करायचे म्हटले की मूळ अडचण येते ती भांडवलाची, कोणत्याही बँका वशिल्याशिवाय  उभा करीत नाहीत, खाजगी सावकारी परवडत नाही. त्यामुळे अनेकदा मनात असूनही व तेवढी मनाची ,कष्ट करण्याची क्षमता असूनही नाईलाजाने मिळेल त्या नोकºया शोधाव्या लागतात. ही तरुणाईची, व्यवसाय करू पाहणाºया बहुतेकांची अनेक वर्षा पासूनची समस्या आहे. मुद्रा योजनेच्या जाहिरातीवर मोठ्या प्रमाणात भर दिला जातो. ही योजना जाहीर झाल्यापासून या वगाने बँकेत गर्दी करण्यास सुरुवात केली. परंतु बहुतेक बँकांनी सुरुवातीपासूनच अशा योजनेतील कर्ज देण्यास ना चा पाढा सुरु केल्याने मोजक्याच लाभार्थ्याना या योजनेचा लाभ दिला जातो़ नोकरी व व्यवसायासाठी मोठ्या शहरात स्थालांतर :  शहराचा विकास न झाल्याने दरवर्षी पदवी घेऊन बाहेर पडणाºया तरूणांना हक्कांची धुळ्यात नौकरी मिळेल अशी आशा नसते़ शिवाय महागाईच्या तुलनेत नौकरीतून योग्य मोबदला मिळत नसल्याने तरूणांची निराशा होते़ म्हणून दरवर्षी विविध विषयात पदवी घेऊन पडणाºया तरूणांचे पुणे, मुंबई, सुरत, नाशिक आदी मोठ्या शहरात स्थलांतर होते़ मात्र धुळ्याचा औद्योगिक विकास झाल्यास तरूणांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो़ यासाठी योजनांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे़मुद्रा योजनेबाबत जनजागृतीचा अभाव : देशातील तरुण उद्योजकांना व्यवसाय करण्याची संधी मिळण्यासाठी सरकारने मुद्रा योजनेतून पाठबळ दिले आहे़  विविध माध्यमातून योजनची जनजागृती देखील करण्यात येत़ मात्र आज ही शहरासह ग्रामीण भागातील तरूणांना योजनेचा लाभ कसा घ्यावा, अर्ज कुठे करावा, याबाबत माहीती नसल्याने आजही बरेच लाभार्थी आजही या योजनेपासून वंचित आहे़ मर्जीतल्या लाभार्थ्यांना  योजनेचा लाभ:  सुशिक्षीत बेरोजगारांना नवीन व्यवसाय, स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी बँकांकडून सहजासहजी अर्थसाह्य उपलब्ध होत नाही. त्यामुळे शासनाने मुद्रा योजनेद्वारे हे कर्ज उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली आहे. तसेच व्यवसाय वृद्धीसाठीही या योजनेतून कर्ज मिळू शकते. मात्र मुद्रालोन देण्यास टाळाटाळ केली जात आहे. बºयाचदा तर बँकांकडून उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी बॅकाकडून मजीर्तील कर्जदारांनाच मुद्रालोन दिले जाते़ त्यामुळे कर्जवाटपाची आकडेवारीत वाढ दिसते मात्र वंचित लाभार्थी ही मोठ्या प्रमाणात दिसून येतात. दरम्यान सरकार व्याजाची हमी घेत असतानाही कर्जवाटपास बॅका टाळाटाळ करीत असल्याने  तरूणांनी नाराजी व्यक्त केली आहे़ याबाबत प्रशासनाकडे तक्रार करून अद्याप न्याय मिळालेला नसल्याचे सांगितले़ अशी आहे मुद्रा लोनची आकडेवारी : २०१८-१९ या आर्थिक वर्षात सुमारे १ कोटी १५ लाख ४३ हजारांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे़  त्यात शिशु गटासाठी ९५.२५ उदिष्टे होते़ त्यापैकी ९०.६३ टक्के उदिष्टे बॅकांनी केले़ किशोर गटाला १२.३७ उदिष्टे ११.५१ उदिष्टे पूर्ण तसेच तरूण गटासाठी १३. ८३ टक्यापैकी १३.२८ टक्के उदिष्टे सहकारी, राष्ट्रीय, प्रादेशिक ग्रामीण वित्तीय बँका, संस्थांंनी पूर्ण केले आहे़  

टॅग्स :Dhuleधुळे