शहरं
Join us  
Trending Stories
1
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
4
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
7
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
8
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
9
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
10
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
11
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
12
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
13
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
14
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
15
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
16
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
17
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
18
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
19
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
20
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस

विंचूर ग्रामपंचायतीत झाले सत्तांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:35 IST

विंचूर येथील निवडणूक निकालाकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागून होते. येथे गेल्या १० वर्षांपासून भाजपची सत्ता होती. मात्र ...

विंचूर येथील निवडणूक निकालाकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागून होते. येथे गेल्या १० वर्षांपासून भाजपची सत्ता होती. मात्र या निवडणुकीत मतदारांनी सत्तांतर घडवून आणले. जवाहर परिवर्तन पॅनलने ११ पैकी ११ जागांवर विजय मिळविला आहे. जवाहर परिवर्तन पॅनलचे नेतृत्व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य यशवंत दामू खैरनार यांनी केले होते तर भाजपच्या ग्रामविकास पॅनलचे नेतृत्व भाजपचे जिल्हा सरचिटणीस भाऊसाहेब देसले यांच्याकडे होते. वाॅर्ड क्रमांक १ मध्ये ग्रामविकास पॅनल व भाजपाचे जिल्हा सरचिटणीस भाऊसाहेब देसले यांच्या मातोश्री यशोदाबाई देसले पराभूत झाल्या. विजयी उमेदवार असे- वाॅर्ड १ भारती जनार्दन देसले, मीनाबाई लक्ष्मण सोनवणे, भाईदास छोटू ठाकरे. वाॅर्ड २ प्रेरणा प्रदीप खैरनार, सुरेखा कृष्णा देसले, संदीप डिगंबर देसले. वाॅर्ड ३- अशोक बाबुराव बोरसे, डाॅ अशोक राजाराम पगारे. वाॅर्ड ४-किसन शंकर बोर, योजना रवींद्र बोरसे, सुलकन मुरलीधर सोनवणे.यांचा समावेश आहे. निकालानंतर विंचूर येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आमदार कुणाल पाटील व उमेदवारांना खांद्यावर घेत जल्लोष केला.