शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
5
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
6
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
7
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
8
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
9
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
11
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
12
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
13
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
14
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
15
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
16
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
17
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
18
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
19
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
20
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना

बाभुळवाडीत गोठ्याला आग, जनावरे होरपळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 20:00 IST

दोन म्हशी गंभीर : रविवारी मध्यरात्रीची घटना

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : तालुक्यातील बाभुळवाडी येथे एका खळ्याला अचानक लागलेल्या आगीत जनावरांचा गोठा जळाला़ यात दोन बैल, सहा म्हशी होरपळून जबर जखमी झाल्या आहेत़ ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली़ तालुक्यातील बाभुळवाडी येथील शेतकरी मन्साराम मिठाराम पाटील यांची दोन एकर शेती आहे़ या वर्षी शेतात उत्पन्न खुपच कमी आले़ उत्पन्नापेक्षा खर्च अधिक झाला़ त्यात पावसाने पाठ फिरविली़ कमी पावसामुळे शेतात काही पिकले नाही़ त्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणुन सहा म्हशी हप्ताने विकत घेतल्या़ म्हशींसाठी चारा नसल्यामुळे तीन ट्रकभर चारा बाहेरगावाहुन विकत घेतला होता़ गाडी भाडेसह नव्वद हजार आणला होता़ तो चारा शेतात ठेवला होता़ रविवारी रात्री साडेअकरा वाजता चाºयाला अचानक आग लागली चाºयापासुन अगदी हाकेच्या अंतरावर सहा म्हशी व दोन बैल बांधले होते़ त्या आगीच्या ज्याळा म्हशीपर्यंत पोहचल्या़ त्यात तीन म्हशी गंभीररित्या भाजल्या गेल्या़ शिवाय यात एक बैल गंभीररित्या भाजला गेला आहे़ रात्री साडेअकरा वाजता शेजारी शेतामधे राहणाया सालदाराने तेथे जाऊन म्हशी व बैल यांना सोडले़ त्यामुळे मोठे नुकसान टळले आहे़ शेतात चारा सुरक्षित ठिकाणी ठेवला होता़ आग लागण्यासारखे काही नव्हते़ या बाबतीत शेतकरी आसाराम पाटील यांना विचारले असता, चारा कुणीतरी अज्ञात व्यक्तीने पेटवुन दिल्याचे त्यांनी सागितले़ उशिरापर्यंत सर्कल व तलाठी उपस्थित नव्हते़ झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकºयाना मिळावी, अशी मागणी सरपंच किरण पवार व माजी सरपंच भाऊसाहेब देसले यांनी केली आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी