शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

गद्दारांना पक्षात पुन्हा प्रवेश नाहीच, परतीचे मार्ग बंद; माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते यांचा हल्लाबोल

By देवेंद्र पाठक | Updated: February 27, 2023 19:28 IST

मंत्रिपदासह काही अपेक्षा ठेवून आमदारांचा एक गट आम्हाला सोडून गेला ही वस्तुस्थिती, गिते यांचं वक्तव्य.

देवेंद्र पाठक

धुळे : मंत्रिपदासह काही अपेक्षा ठेवून आमदारांचा एक गट आम्हाला सोडून गेला ही वस्तुस्थिती आहे. आता गेलेल्या आमदारांना पुन्हा शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश नाहीच. त्यांचे पुन्हा परतीचे मार्ग बंद झाले आहेत, अशी स्पष्ट भूमिका माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी पत्रकार परिषदेतून व्यक्त केली.

शिवसेनेच्या ठाकरे गटातर्फे शिवगर्जना अभियान संपूर्ण राज्यात विभागनिहाय सुरु झाले आहे. धुळ्यात हे अभियानानिमित्त मेळावा घेण्यात आला. मेळाव्याच्या पुर्वी गिते यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांच्यासोबत धुळे जिल्हा संपर्क प्रमुख अशोक धात्रक, उत्तर महाराष्ट्र महिला संपर्क प्रमुख शुभांगी पाटील, युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई, उपनेत्या संजना घारी, उषा मराठे, जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, हेमंत साळुंखे, प्रा. शरद पाटील आदी उपस्थित होते.

गिते म्हणाले, २५ फेब्रुवारी ते ३ मार्च संपूर्ण राज्यात शिवगर्जना अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत धुळ्यात मेळावा पार पडत आहे. सध्या सुरु असलेल्या राज्याच्या राजकारणामुळे कार्यकर्त्यांसह सामान्य जनतेत संताप आहे. ज्याने जन्म दिला त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसला गेला आहे. शिवसेनेेचा ठाकरे गट आता संपविण्याचा प्रयत्न सत्ताधारींकडून केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. आत्ताचे सरकार जे उद्घाटन करत आहेत, ते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झालेल्या कामांचे आहे. यात वेगळे काही नाही. येणाऱ्या निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा, कोणत्या जागा हा धोरणात्मक निर्णय आहे, पण शंभर जागा आम्ही निश्चित जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Anant Geeteअनंत गीतेShiv Senaशिवसेना