शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

रेल्वे गेट २५ दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 20:41 IST

धांदरणे : ऐन बारावी परीक्षेच्या कालावधीत व्यत्यय, नाराजीचा सूर

लोकमत न्यूज नेटवर्कधांदरणे : शिंदखेडा तालुक्यातील धांदरणे ते होळ दरम्यान येणारे रेल्वे गेट ५ फेब्रुवारीपासून बंद झाले आहे. २९ फेब्रुवारीपर्यंत हे गेट बंद राहणार आहे. ऐन बारावी परीक्षेच्या कालावधीत रेल्वे गेट बंद राहत असल्याने विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत आहे.शिंदखेडा हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे ग्रामस्थांना बाजारपेठ, दवाखाना, कार्यालयीन कामकाज आदी कामांसाठी यावेच लागते. तसेच सर्वात जास्त विद्यार्थी संख्या शिंदखेड्यात आहे. हायस्कूलपासून महाविद्यालयीन शिक्षणासाठी शिंदखेडा येथे डाबली, धांदरणे, गोराणे, विटाई येथील विद्यार्थ्यांना दररोज ये-जा करावी लागते. आता बारावीची मौखिक परीक्षा सुरु आहे. १८ तारखेपासून बारावी बोर्ड परीक्षेला प्रारंभ होणार आहे. मात्र, रेल्वे गेट बंद असल्यामुळे नाराजीचा सूर उमटत आहे.विद्यार्थ्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाने एस.टी. बस नरडाणा पिंप्राड मार्गे धांदरणे येथे पाठवावी, अशी मागणी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांकडून होत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे