शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
4
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
5
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
6
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
7
बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
8
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
9
पाकिस्ताने भारतातील १५ ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली; एस-४०० 'सुदर्शन चक्र'ने हवेतच केली उद्ध्वस्त
10
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
11
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
12
फिरोझ खान यांनी पाकिस्तानात जाऊन केलं होतं भारताचं कौतुक, मुशर्रफ भडकले आणि घातली प्रवेश बंदी!
13
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
14
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी
15
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
16
"डॉक्टरांच्या चुकीमुळे गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीची दुःखद कहाणी, म्हणाली- "तिसऱ्या महिन्यातच मला..."
17
Operation Sindoor: मोठी बातमी! कंदहार प्लेन हायजॅकचा मास्टरमाईंड रौफ असगरचा हल्ल्यात खात्मा
18
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सर्वपक्षीय एकत्र; बैठक संपताच काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले...
19
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानच्या दोन मित्रराष्ट्रांचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर, जयशंकर यांची भेट
20
तुम्हीही वारंवार पर्सनल लोन घेता? मग 'हे' ५ मोठे तोटे समजून घ्या; अनेकजण करतात दुर्लक्ष

टॉवर उद्यान निधी अभावी दाेन वर्षापासून रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:26 IST

शहरात नागरिकांना सुटीचा दिवस आनंदात घालवता यावा यासाठी कोणतेही ठिकाण नाही. शहरात विविध भागात असलेल्या उद्यानांची परिस्थिती खराब आहे. ...

शहरात नागरिकांना सुटीचा दिवस आनंदात घालवता यावा यासाठी कोणतेही ठिकाण नाही. शहरात विविध भागात असलेल्या उद्यानांची परिस्थिती खराब आहे. मध्यवर्ती भागात असलेल्या टॉवर उद्यानाची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी असलेला कारंजा बंद आहे. खेळणी मोडकळीस आली आहे. त्यामुळे उद्यानाचे नूतनीकरण करण्यात येत आहे. या कामासाठी पाच कोटी रुपये मंजूर केले होते. त्यानुसार कामाला सुरुवात झाली. उद्यानात मेडिटेशन सेंटर, ॲम्पी थिएटर, ध्वजस्तंभ, हिरवळ, कारंजा, फुलझाडे लावणे आदी कामे होणार आहे. त्यानुसार १ कोटी ७० लाखांचे काम पूर्ण झाले. त्यानंतर निधी मिळाला नसल्याने दोन वर्षांपासून उद्यानाचे काम थांबले आहे. या विषयाकडे लक्ष देण्याची गरज आहे. दरम्यान, शहरात अमृत योजनेतून साकारण्यात आलेल्या उद्यानांचीही दुरवस्था झाली आहे. अमृत योजनेतून विविध भागात उद्यान तयार करण्यात आले आहे. या उद्यानांच्या कामांवर खर्च झालेला निधी पाण्यात गेला असल्याचे चित्र आहे.