शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

गळत्यामुळे धुळेकरांवर कृत्रिम जलसंकटाची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 22:19 IST

रोज हजारो लीटर पाणी वाया : मनपा यंत्रणा मात्र सुस्त

धुळे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनला जागोजागी लागलेल्या गळत्यामुळे दररोज हजारो लीटर पाणी अक्षरश: वाया जात आहे़ त्यामुळे शहरातील बहुतांश भागांना नियोजन नसल्याने आठ दिवसाआड पाणी होत आहे. तर दुसरीकडे हजारो लीटर स्वच्छ पाणी वाहून वाया जात आहे.‘दुसºया सांगे ब्रह्मज्ञान...डेंग्यूचे डास निर्माण होतील म्हणून मनपा नागरिकांना आठवड्यातून एकदा पाण्याचे साठे उपसण्यास सांगते, भांडे घासून स्वच्छ करण्यास सांगते. मात्र शहरात अनेक ठिकाणी गळतीमुळे वाया जाणाºया पाण्यात डासांची निर्मिती होत असल्याने साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता आहे. यामुळे महापालिकेची स्थिती ‘दुसºया सांगे ब्रह्मज्ञान, स्वत: कोरडे पाषाण’ अशी झाली आहे.पावसाळ्यात देखील जलसंकटजिल्ह्यात सर्वत्र समाधान कारक पाऊस झाल्याने नदी नाल्यांना पुर आला आहे़ तर गेल्या महिन्याभरापासून पांझरा नदी देखील दुथडी वाहत आहे. असे असतांनाही केवळ पाणीपुरवठ्याच्या नियोजनाअभावी नागरिकांना कृत्रिम जलसंकटाला सामोेरे जावे लागत आहे़ पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती देखील करावी लागत आहे़नियोजनाबाबत वेळापत्रक नाहीशहराला पाणीपुरवठा करणारे नकाणे, डेडरगाव तलाव ओव्हर फ्लो झाले आहे. पांझरा नदी दुथडी भरुन वाहत आहे. एवढ्या मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असतांना शहरात काही भागात ४ ते ५ दिवसाआड तर कुठे आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे़ ते पाणीसुद्धा कोणत्या दिवशी किती वाजता येईल, याचे वेळापत्रक नाही. पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. शहरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पाणी पुरवठ्याच्या वेळा पत्रकाचे नियोजन आणि गळती थांबविण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पण याकडे कोणीही गांभीर्याने लक्ष देतांना दिसत नाही.दुषित पाणी पुरवठाअनेक ठिकाणी व्हॉल्व तसेच जलवाहिन्या फुटल्या आहेत़ त्यामुळे काही भागागत दुषित पाणीपुरवठा होत आहे. महापालिका प्रशासनाकडून याकडे लक्ष देण्याची गरज आहे़

टॅग्स :Dhuleधुळे