शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
4
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
5
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
6
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
7
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
9
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
10
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
11
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
12
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
13
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
14
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
15
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
16
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
17
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
18
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
19
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
20
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार

तिसऱ्या दिवशी नागरिक बिनधास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:36 IST

जिल्ह्यात आतापर्यत ११ हजार १३५ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यात सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या महानगरात आहे. सोमवारी ...

जिल्ह्यात आतापर्यत ११ हजार १३५ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यात सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या महानगरात आहे. सोमवारी आतापर्यत बाधितांमधील सर्वाधिक बाधित रूग्ण आढळून आले आहेत. कोरोना बाधितांची संख्येत नियंत्रण मिळविण्यासाठी फेबु्वारी महिन्याच्या दुसऱ्या आठवडापासून प्रशासनाकडून उपाय येाजना राबविल्या जात आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये. यासाठी लाॅकडाऊनच्या निर्णयाला व्यापारी व व्यवसायिकांनी पाठींबा दिल्याने दोन दिवसांपासून सर्वच व्यापारी व व्यवसायिकांनी दुकाने शंभर टक्के बंद ठेवली आहेत. असे असतांना मंगळवारी सर्वकाही बंद असतांना नागरिक रस्त्यावर बिनधास्त फिरतांना दिसून आले.

काॅलनी भागात लग्नांची धुम

कोरोना संसर्ग होऊ नये, यासाठी जनता कर्फ्यू जाहीर केलेले असतांना बाजारपेठ भागात दिवसभर शुकशुकाट असतो. तर काॅलनी भागात लग्नाची तयारीला वेग आला आहे. त्यामुळे रात्री ११ वाजेपर्यत नागरिक वर्दळ दिसुन येते. प्रशासनाने संसर्ग रोखण्यासाठी काॅलनी भागातही लक्ष देण्याची गरज आहे.

या भागात दिवसभर होती वर्दळ

शहरातील पाच कंदील, पारोळारोड, फुलवाला चाैक, साक्रीरोड, बारापत्थर, अग्रसेन पुतळा चाैक, साक्रीरोड, देवपूर भागातील दत्तमंदिर चाैक तसेच इंदिरा गार्डन आदी भागात तुरळक वाहतूक सुरू होती. तर काही जण परिवारासह सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी निघाले हाेते. काही भागात पोलिस नसल्याने नागरिकांचा चाैकात गर्दी दिसून आली.

पोलिसाकडून वाहनांची तपासणी

लाॅकडाऊन असतांना दुचाकी व चारचाकी वाहने रस्त्यावरून ये-जा करीत होते. पारोळारोड, बसस्थानक व अन्य काही ठिकाणी पोलिसांकडून मास्क लावण्यासह विचारपूस करून सोडण्यात येत होते. त्यात काही चारचाकी वाहन धारक अन्य जिल्ह्यात लाॅकडाऊन असल्याने परिवारासह घराकडे आल्याचे पोलिसाना सांगत होते.