शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
5
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
6
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
7
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
8
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
9
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
10
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
11
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
12
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
13
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
14
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
15
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
16
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
17
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
18
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
20
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

सरपंच झाल्यात दहावी पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 13:44 IST

गावाचा कारभार सांभाळून दहावीत ५० टक्के गुण

न्याहळोद :जिद्द आणि शिकण्याची आवड असली तर कुठल्याही परिस्थितीत शिक्षण घेता येते याचा अनुभव न्याहळोद येथील लोकनियुक्त सरपंच ज्योती भील यांच्या माध्यमातून आला आहे. ज्योती भैय्या भील यांनी गावाचा कारभार सांभाळून दहावीत ५० टक्के गुण मिळविले आहेत.ज्योती भिल या धुळे येथे सातपुडा हायस्कूलमध्ये सहावीत शिकत असतांनाच त्यांचे लग्न झाले. मात्र अल्पवयीन असल्याने त्या माहेरी होत्या. नंतर दहावीला सासरी यावे लागल्याने शिक्षणात तब्बल सात वर्षाचा खंड पडला. पुढे मुले सांभाळण्यात काही वर्षे गेली. मात्र शिक्षण घेण्याची त्यांची तीव्र इच्छा कायम होती. चार वर्षांपूर्वी त्या न्याहळोद गावाच्या लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आल्या. गावाचा कारभार पाहत असतांना आपले शिक्षण कमी असल्याची खंत त्यांना होती.त्यातूनच त्यांनी दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घतला. नाशिक येथे १७ क्रमांकाचा अर्ज भरला. त्यांना गावचे गट नेते विकास पवार यांनी मार्गदर्शन केले शिवाजी हायस्कूल येथे परीक्षा दिली. नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात त्यांनी ५० टक्के गुण मिळविले. त्यांचा मोठा मुलगा पहिलीत तर लहान अंगणवाडीत आहे . ग्रामपंचायती आता आधुनिक झाल्या आहेत. संगणक प्रणालीचा वापर, आॅन लाईन कामांची मागणी या सर्व गोष्टी करायच्या असल्या तर शिक्षण हवेच. यासाठी दहावीची परीक्षा देण्याचे ठरवले. गावाचा राढा , मुलांची तब्येत सांभाळून अभ्यास करणे म्हणजे तारेवरची कसरत होती. मात्र जिद्द ठेवत परीक्षा देत यश मिळविल्याचे ज्योती भील यांनी सांगितले.

टॅग्स :Dhuleधुळे