शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तीन चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:35 IST

निजामपूर : येथील पोलिसांनी तीन चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे. अवघ्या एक दिवसात गुन्ह्याचा उलगडा ...

निजामपूर : येथील पोलिसांनी तीन चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे. अवघ्या एक दिवसात गुन्ह्याचा उलगडा करण्यात आला आहे. सुरुवातीला या चोरट्यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना अटक करण्यात आली.

साक्री तालुक्यात छावडी येथील शिवाजी अंबर बागुल हे रात्री कीर्तनाला गेले होते. त्यांचे घर बंद असल्याचे हेरून त्यांच्या घराची मागील खिडकी तोडून घरात प्रवेश करत चोरट्यांनी ६ हजार ७०० रुपयांची दीड ग्रॅमची सोन्याची नथ, ६ हजार ७०० रुपयांच्या कानातील बाळ्या, ४२ हजार रुपयांचे हातातील ६० भार चांदीचे गोठ, ४ हजार रुपये रोख असा ऐवज ठेवलेली लाेखंडी पेटी घेत पोबारा केला होता. ही पेटी फोडून त्यातील वस्तू लंपास करत पेटी नाल्यात फेकून दिली होती. ही चोरीची घटना १३ मार्च रोजी घडली होती. याप्रकरणी निजामपूर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सुरु असतानाच संशयित भरत विनायक अहिरे (३८), उमेश पंडित महाले (३४), संदीप दिलीप सोनवणे (२७) (सर्व रा. छावडी, ता. साक्री) यांना रविवारी ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता, त्यांनी ही चोरी केल्याची कबुली दिली. या तिघांना चोरीला गेलेल्या सर्व मुद्देमालांसह अटक केली असून, चोरीला गेलेला ऐवज हस्तगत करुन पोलिसांनी एका दिवसात हा गुन्हा उघडकीस आणला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन शिरसाठ, पोलीस कर्मचारी सागर ठाकूर, संदीप गवळी, वसंत गरदरे, प्रमोद कुंभार, अमरसिंग पवार यांनी केली.