शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

धुळे जिल्ह्यातील वीज कनेक्शन तोडण्याची मोहिम थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 22:15 IST

बबनराव चौधरी : जिल्हाधिकारी संजय यादव यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

धुळे - धुळे जिल्हातील विज ग्राहकांना महावितरणकडुन कोणतीही पूर्वसूचना न देता कठोरपणे निर्णय घेत घरगुती, दुकानदारसह शेतीपंपाचे वीज कनेक्शन तोडण्याचा एकतर्फी निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे़ वीज कनेक्शन तोडल्यास शेतकरी पूर्णपणे उध्वस्त होणार आहे. व दुकानदार, घरगुती ग्राहक अडचणीत येतील म्हणून वीज कनेक्शन तोडणे थांबवावे अशी भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांनी जिल्हाधिकारी संजय यादव यांना निवेदन दिले.जिल्हाधिकारी संजय यादव यांनी या विषयावर महावितरणचे अधिकऱ्यांशी संपर्क साधुन चर्चा केली. निवेदनाचा प्रत विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री नितीन राऊत, पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.निवेदनात, एका ट्रांसफार्मरवरुन अनेक शेतकऱ्यांपर्यंत कनेक्शन असून अगोदरच अनियमित वीजपुरवठामुळे शेतकरी त्रस्त आहेत असे असतांना कोणतीही पूर्वसूचना न देता वीज कनेक्शन तोडण्याचा निर्णय घेतला असून महाविकास आघाडी सरकार शेतकºयांना व जनतेला त्रास देत आहे. आपण ही बाब गांभीर्याने लक्षात घेणे आवश्यक असून शेतकºयांची व जनतेची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे.असे असतांना शेती पंपाचे कनेक्शन तोडणे हा पर्याय ठरु शकत नाही व जनतेकडे ही पैसे नाहीत़ वसुली करण्यासाठी गाव किंवा जिल्हा परिषद सर्कलस्तरावर मेळावे घेऊन शेतकºयांना व जनतेला विज बिल भरण्यासाठी आवाहन केले जाऊ शकते़किमान कनेक्शन तोडणे अगोदर त्यांना नोटीसा दिली जाऊ शकते, असे न करता विजेचे कनेक्शन तोडण्याचा आदेश देणे म्हणजे हुकुमशाहीच आहे.विज बिल माफ करु, १०० युनिटपर्यंत वीज मोफत देऊ अशा प्रकारच्या अनेक वल्गना ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले होते़ आता मात्र मोगलाई प्रमाणे वागत आहेत. कृषी पंपाचे, घरगुती व दुकानदाराचे वीज कनेक्शन तोडण्याचा निर्णय थांबवण्यात यावे असे भाजपाकडुन प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांनी मागणी केली आहे. तसेच राज्य सरकार जरी वाईट प्रवृत्तीने वागत असेल तरी अधिकाºयांनी कोणत्याही परिस्थितीत पूर्वसूचना दिली पाहिजे तसेच विजेचे बिल भरण्यासाठी शेतकºयांना व जनतेला वेळ देण्यात यावे शेतकºयांनी व जनतेने बिल भरावे यासाठी प्रबोधन करावे़ परंतु आता शेतकºयांच्या विजेचे कनेक्शन तोडणे म्हणजे शेतकरी उध्वस्त करणे होय म्हणून एकाही शेतकºयांचे तसेच दुकानदार व घरगुती वीज कनेक्शन तोडण्यात येऊ नये़ अन्यथा होणाºया परिणामांना महावितरण अधिकारी जबाबदार राहातील तरी याची आपण महावितरण अधिकाºयांना आपल्यास्तरावरुन सुचना द्यावेत़ भरमसाठ असलेले वीज बिलात सवलत द्यावी तसेच या गंभीर विषयाची राज्य शासनास कल्पना द्यावी असे भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांनी जिल्हाधिकारी संजय यादव धुळे यांना दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे.