शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यातील वीज कनेक्शन तोडण्याची मोहिम थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 22:15 IST

बबनराव चौधरी : जिल्हाधिकारी संजय यादव यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

धुळे - धुळे जिल्हातील विज ग्राहकांना महावितरणकडुन कोणतीही पूर्वसूचना न देता कठोरपणे निर्णय घेत घरगुती, दुकानदारसह शेतीपंपाचे वीज कनेक्शन तोडण्याचा एकतर्फी निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे़ वीज कनेक्शन तोडल्यास शेतकरी पूर्णपणे उध्वस्त होणार आहे. व दुकानदार, घरगुती ग्राहक अडचणीत येतील म्हणून वीज कनेक्शन तोडणे थांबवावे अशी भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांनी जिल्हाधिकारी संजय यादव यांना निवेदन दिले.जिल्हाधिकारी संजय यादव यांनी या विषयावर महावितरणचे अधिकऱ्यांशी संपर्क साधुन चर्चा केली. निवेदनाचा प्रत विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री नितीन राऊत, पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.निवेदनात, एका ट्रांसफार्मरवरुन अनेक शेतकऱ्यांपर्यंत कनेक्शन असून अगोदरच अनियमित वीजपुरवठामुळे शेतकरी त्रस्त आहेत असे असतांना कोणतीही पूर्वसूचना न देता वीज कनेक्शन तोडण्याचा निर्णय घेतला असून महाविकास आघाडी सरकार शेतकºयांना व जनतेला त्रास देत आहे. आपण ही बाब गांभीर्याने लक्षात घेणे आवश्यक असून शेतकºयांची व जनतेची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे.असे असतांना शेती पंपाचे कनेक्शन तोडणे हा पर्याय ठरु शकत नाही व जनतेकडे ही पैसे नाहीत़ वसुली करण्यासाठी गाव किंवा जिल्हा परिषद सर्कलस्तरावर मेळावे घेऊन शेतकºयांना व जनतेला विज बिल भरण्यासाठी आवाहन केले जाऊ शकते़किमान कनेक्शन तोडणे अगोदर त्यांना नोटीसा दिली जाऊ शकते, असे न करता विजेचे कनेक्शन तोडण्याचा आदेश देणे म्हणजे हुकुमशाहीच आहे.विज बिल माफ करु, १०० युनिटपर्यंत वीज मोफत देऊ अशा प्रकारच्या अनेक वल्गना ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले होते़ आता मात्र मोगलाई प्रमाणे वागत आहेत. कृषी पंपाचे, घरगुती व दुकानदाराचे वीज कनेक्शन तोडण्याचा निर्णय थांबवण्यात यावे असे भाजपाकडुन प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांनी मागणी केली आहे. तसेच राज्य सरकार जरी वाईट प्रवृत्तीने वागत असेल तरी अधिकाºयांनी कोणत्याही परिस्थितीत पूर्वसूचना दिली पाहिजे तसेच विजेचे बिल भरण्यासाठी शेतकºयांना व जनतेला वेळ देण्यात यावे शेतकºयांनी व जनतेने बिल भरावे यासाठी प्रबोधन करावे़ परंतु आता शेतकºयांच्या विजेचे कनेक्शन तोडणे म्हणजे शेतकरी उध्वस्त करणे होय म्हणून एकाही शेतकºयांचे तसेच दुकानदार व घरगुती वीज कनेक्शन तोडण्यात येऊ नये़ अन्यथा होणाºया परिणामांना महावितरण अधिकारी जबाबदार राहातील तरी याची आपण महावितरण अधिकाºयांना आपल्यास्तरावरुन सुचना द्यावेत़ भरमसाठ असलेले वीज बिलात सवलत द्यावी तसेच या गंभीर विषयाची राज्य शासनास कल्पना द्यावी असे भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांनी जिल्हाधिकारी संजय यादव धुळे यांना दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे.