शहरं
Join us  
Trending Stories
1
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
2
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
3
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
4
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
5
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
6
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
7
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
8
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
9
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
10
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
11
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
12
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
13
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
14
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
15
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
16
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
17
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
18
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
19
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
20
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?

शाळा सुरू केल्या पण पुस्तकेच दिली नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:27 IST

याबाबत आ. रावल म्हणाले की, गेल्या दीड वर्षापासून राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे; मात्र त्यांच्यात एकमत नाही. वीज बिल ...

याबाबत आ. रावल म्हणाले की, गेल्या दीड वर्षापासून राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे; मात्र त्यांच्यात एकमत नाही. वीज बिल कमी करण्याची घोषणा खुद्द ऊर्जामंत्री करतात पण त्यांना तो निर्णय मागे घ्यावा लागतो.शेतकरी एवढा अडचणीत असताना शेतकऱ्यांना भरीव मदतीची गरज असताना मात्र एक रुपयादेखील या सरकारने दिला नाही. आता काही ठिकाणी शाळा सुरू करण्यात आल्या खऱ्या पण विद्यार्थ्यांना पुस्तकेच दिलेली नाहीत. कोरोनामुळे अगोदरच मुलांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले असताना हे सरकार कोणताही चांगला निर्णय घेत नसून दरवेळी केंद्र सरकारच्या कोर्टात चेंडू टाकून हे मोकळे होतात. शाळा सुरू केल्या तर पाठ्यपुस्तके दिली पाहिजेत पण या सरकारला केवळ वसुलीसाठीच वेळ आहे की काय? असा सवाल माजी मंत्री आ. जयकुमार रावल यांनी केला आहे.