शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

साक्री तालुक्यात १४ गावांना पाण्याची समस्या भेडसावू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 21:59 IST

गत वर्षापेक्षा कमी गावांना टंचाई : विहीर अधिग्रहण व टँकरचे प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कसाक्री : गेल्यावर्षी चांगला पावसाळा झाल्याने पाणी टंचाई असलेल्या गावांची संख्या यावर्षी कमी झाली असून यावर्षी साक्री तालुक्यात १४ गावांना पाणीटंचाईची समस्या भेडसावू लागली आहे.या गावांना काही ठिकाणी विहिरी अधिग्रहीत तर काही ठिकाणी टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यानुसार जिल्हास्तरावर कार्यवाहीसाठी अहवाल पाठवण्यात आला आहे.गेल्यावर्षी चांगला पाऊस झाल्याने बऱ्याच गावांना पाण्याचा बºयापैकी साठा आहे. त्यापैकी केवळ १४ गावांनाच यावर्षी पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यात आमखेल, शेंदवड पैकी मावजीपाडा, केवडीपाडा, कुडाशी पैकी अम्बापाडा, देवजीपाडा, कोरडे, वाकी पैकी चाफाबन, कालटेक पैकी पचाळे, चोरवड पैकी दसवेल पाडा, लगडवार पैकी नवापाडा, देवजीपाडा, शेंदवड, सालटेक, बोपखेल, दिवाळ्यामाळ, मळगाव आदी गावांना विहीर अधिग्रहीत करणे किंवा पाण्याचे टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाला प्राप्त झाले आहेत.गेल्यावर्षी ६५ गावांना होती टंचाईगेल्यावर्षी साक्री तालुक्यातील काही गावांना नोव्हेंबर पासूनच तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले होते. मे अखेरपर्यंत जवळपास ६५ गावांना तीव्र पाणीटंचाई होती. त्यानुसार प्रशासनाने या गावांना उपाय योजना सुरू केली होती.

टॅग्स :Dhuleधुळे