शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
3
कराची शेअर बाजारात तेजी... पाकिस्तानची सर्वात मोठी कंपनी कोणती? रिलायन्सच्या तुलनेत कुठे?
4
Mumbai Crime: ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर
5
Jara Hatke : जगातील अद्भुत कोपरा, जिथे सूर्य दोन महिने 'सुट्टीवर' जातो; तापमानही जाते शून्याच्या खाली!
6
उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा, ज्युनियर ट्रम्पपासून VVIP पाहुणे येणार; कोण आहे वधू आणि वर?
7
किलर स्माईल ते किलर्स स्माईल! माधुरी दीक्षितची सस्पेन्स सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज
8
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
9
धक्कादायक! शाळेच्या छतावरून उडी घेऊन १३ वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवले, नेमके कारण काय?
10
असं काय झालं की, लग्नाला फक्त ३ दिवस बाकी असताना नवरदेवाने संपवले आयुष्य; ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
11
Smriti Mandhana : समझो हो ही गया... स्मृती मंधानाने केली साखरपुड्याची अनोखी घोषणा, रविवारी होणार विवाह
12
"युट्यूबमधून मी जास्त पैसे कमावते...", फराह खानचा खुलासा; कोरिओग्राफी-दिग्दर्शनाबद्दल म्हणाली...
13
Jalana: १३ वर्षीय विद्यार्थिनीने शाळेच्या छतावरून उडी घेत संपवले जीवन; पालकांचा गंभीर आरोप
14
"जर मी तिला शाळेत पाठवलं नसतं तर..."; चौथ्या मजल्यावरुन उडी मारलेल्या अमायराच्या आईचा टाहो
15
मोमोजचा व्यवसाय, प्रचंड मेहनती, नवीन फ्लॅटही घेतला; साहिलने जे कमावलं ते ड्रायव्हिंगने गमावलं
16
The Family Man 3 Review: 'श्रीकांत तिवारी'वरच 'टास्क फोर्स'ला संशय; या मिशनमध्ये 'द फॅमिली मॅन' पास की फेल? वाचा रिव्ह्यू
17
Pune Accident: ताम्हिणी घाटात जीप ५०० फूट दरीत कोसळली, ६ तरुणांचा मृत्यू
18
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
19
McDonald's नं भारतीय वंशाच्या कर्मचाऱ्याला दिलं ३५ लाखांचं बक्षीस, अमेरिकेत 'डिनर'देखील करवलं
20
Numerology: होणारी बायको कशी असणार? हे जन्मतारखेवरुन कळणार! मूलांकानुसार जाणून घ्या भविष्य
Daily Top 2Weekly Top 5

साक्री तालुक्यात १४ गावांना पाण्याची समस्या भेडसावू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 21:59 IST

गत वर्षापेक्षा कमी गावांना टंचाई : विहीर अधिग्रहण व टँकरचे प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कसाक्री : गेल्यावर्षी चांगला पावसाळा झाल्याने पाणी टंचाई असलेल्या गावांची संख्या यावर्षी कमी झाली असून यावर्षी साक्री तालुक्यात १४ गावांना पाणीटंचाईची समस्या भेडसावू लागली आहे.या गावांना काही ठिकाणी विहिरी अधिग्रहीत तर काही ठिकाणी टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यानुसार जिल्हास्तरावर कार्यवाहीसाठी अहवाल पाठवण्यात आला आहे.गेल्यावर्षी चांगला पाऊस झाल्याने बऱ्याच गावांना पाण्याचा बºयापैकी साठा आहे. त्यापैकी केवळ १४ गावांनाच यावर्षी पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यात आमखेल, शेंदवड पैकी मावजीपाडा, केवडीपाडा, कुडाशी पैकी अम्बापाडा, देवजीपाडा, कोरडे, वाकी पैकी चाफाबन, कालटेक पैकी पचाळे, चोरवड पैकी दसवेल पाडा, लगडवार पैकी नवापाडा, देवजीपाडा, शेंदवड, सालटेक, बोपखेल, दिवाळ्यामाळ, मळगाव आदी गावांना विहीर अधिग्रहीत करणे किंवा पाण्याचे टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाला प्राप्त झाले आहेत.गेल्यावर्षी ६५ गावांना होती टंचाईगेल्यावर्षी साक्री तालुक्यातील काही गावांना नोव्हेंबर पासूनच तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले होते. मे अखेरपर्यंत जवळपास ६५ गावांना तीव्र पाणीटंचाई होती. त्यानुसार प्रशासनाने या गावांना उपाय योजना सुरू केली होती.

टॅग्स :Dhuleधुळे