शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

२५ दिवसापासून रोहित्र जळालेल्या स्थीतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 12:35 IST

वसमार परसरातील शेतकरी त्रस्त : रब्बी पिकांचे होतेय नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कम्हसदी : साक्री तालुक्यातील वसमार येथील गेल्या २५ दिवसांपासून रोहित्र जळाले आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. रोहित्र बंद असल्याने रब्बीच्या पिकांना पाणी देणे मुश्किल झाले आहे.म्हसदी ३३-११ केव्ही वीज उपकेंद्र्राअंतर्गत येणाऱ्या वसमार येथील लौखरा शिवारातील ८ फेब्रुवारी रोजी रोहित्र ांचवीस दिवसापासून जळाले आहे. शेतकऱ्यांना रब्बी पिकांना पाणी देणे मुश्कील झाले आहे. मात्र, याकडे वीज कंपनीच्या अधिकाºयांचे दुर्लक्ष असून ‘आमची डीपी लवकर बसवा’ अशी विनवणी शेतकºयांनी वीज कंपनीकडे केली आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष घालून तत्काळ रोहित्र बसविण्याची गरज आहे.तीन वर्षापासून शेतकरी दुष्काळाला सामोरे जात आहेत. त्यातच यंदा अवकाळी पावसाने खरिपाने शेतकºयांची घोर निराशा केली. रब्बीवर शेतकºयांची आशा असताना वीज कंपनीच्या हलगर्जीपणामुळे पिकांना पाणी देणे मुश्कील झाले आहे.शेतकºयांनी एकत्र येवून रोहित्राची तजवीज करुनही ते बंदच राहिले. त्यानंतर वीज कंपनीच्या कर्मचाºयांनी पाहणी केली. रोहित्र जळालेले आहे, असे वीज कर्मचाºयांकडून सांगण्यात आले. रोहित्र सुरू करण्यासाठी सर्व शेतकºयांनी प्रथम दोन-दोन हजार रुपये बिल भरा त्यानंतर रोहित्र बदलवू, असे सांगितले. त्यानंतर उशिराने रिपोर्ट सादर केला.परिणामी लौखरा शिवारातील ५० हेक्टरवरील रब्बी पिके पाण्याअभावी संकटात आली आहेत. गहू, मका, कांदे, भुईमूग आदी पिकांना पाणी देता येत नसल्याने शेतकरी हताश झाला आहे. याबाबत शेतकºयांनी म्हसदी येथील वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता योगेश खैरनार यांची भेटही घेतली. त्यांनी बघतो, कनिष्ठ अभियंत्यांना सांगतो, लवकरच रोहित्र देऊ, असे सांगितले. रोहित्र लवकर बसवून आम्हास न्याय द्यावा, अशी मागणी केली. अन्यथा वीज कंपनीसमोर आंदोलन छेडू, असा इशारा शेतकºयांनी दिला आहे.२५ दिवसापासून जळालेल्या रोहित्रामुळे मगन बाबूलाल महाले, मुकेश प्रभाकर पाटील, साहेबराव मुरलीधर पाटील, भटू शिवाजी हिरे, आनंदा रघुनाथ पाटील, छोटू राजाराम पाटील, महादू आत्माराम ध्यानिस या शेतकºयांचे रब्बीचे पाण्याअभावी मोठे नुकसान होत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे