शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

२५ दिवसापासून रोहित्र जळालेल्या स्थीतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 12:35 IST

वसमार परसरातील शेतकरी त्रस्त : रब्बी पिकांचे होतेय नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कम्हसदी : साक्री तालुक्यातील वसमार येथील गेल्या २५ दिवसांपासून रोहित्र जळाले आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. रोहित्र बंद असल्याने रब्बीच्या पिकांना पाणी देणे मुश्किल झाले आहे.म्हसदी ३३-११ केव्ही वीज उपकेंद्र्राअंतर्गत येणाऱ्या वसमार येथील लौखरा शिवारातील ८ फेब्रुवारी रोजी रोहित्र ांचवीस दिवसापासून जळाले आहे. शेतकऱ्यांना रब्बी पिकांना पाणी देणे मुश्कील झाले आहे. मात्र, याकडे वीज कंपनीच्या अधिकाºयांचे दुर्लक्ष असून ‘आमची डीपी लवकर बसवा’ अशी विनवणी शेतकºयांनी वीज कंपनीकडे केली आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष घालून तत्काळ रोहित्र बसविण्याची गरज आहे.तीन वर्षापासून शेतकरी दुष्काळाला सामोरे जात आहेत. त्यातच यंदा अवकाळी पावसाने खरिपाने शेतकºयांची घोर निराशा केली. रब्बीवर शेतकºयांची आशा असताना वीज कंपनीच्या हलगर्जीपणामुळे पिकांना पाणी देणे मुश्कील झाले आहे.शेतकºयांनी एकत्र येवून रोहित्राची तजवीज करुनही ते बंदच राहिले. त्यानंतर वीज कंपनीच्या कर्मचाºयांनी पाहणी केली. रोहित्र जळालेले आहे, असे वीज कर्मचाºयांकडून सांगण्यात आले. रोहित्र सुरू करण्यासाठी सर्व शेतकºयांनी प्रथम दोन-दोन हजार रुपये बिल भरा त्यानंतर रोहित्र बदलवू, असे सांगितले. त्यानंतर उशिराने रिपोर्ट सादर केला.परिणामी लौखरा शिवारातील ५० हेक्टरवरील रब्बी पिके पाण्याअभावी संकटात आली आहेत. गहू, मका, कांदे, भुईमूग आदी पिकांना पाणी देता येत नसल्याने शेतकरी हताश झाला आहे. याबाबत शेतकºयांनी म्हसदी येथील वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता योगेश खैरनार यांची भेटही घेतली. त्यांनी बघतो, कनिष्ठ अभियंत्यांना सांगतो, लवकरच रोहित्र देऊ, असे सांगितले. रोहित्र लवकर बसवून आम्हास न्याय द्यावा, अशी मागणी केली. अन्यथा वीज कंपनीसमोर आंदोलन छेडू, असा इशारा शेतकºयांनी दिला आहे.२५ दिवसापासून जळालेल्या रोहित्रामुळे मगन बाबूलाल महाले, मुकेश प्रभाकर पाटील, साहेबराव मुरलीधर पाटील, भटू शिवाजी हिरे, आनंदा रघुनाथ पाटील, छोटू राजाराम पाटील, महादू आत्माराम ध्यानिस या शेतकºयांचे रब्बीचे पाण्याअभावी मोठे नुकसान होत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे