शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

क्षयरुग्णांची माहिती मोबाइल ॲपवर नोंदवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:36 IST

क्षयराेगाचा (टीबी) वाढता प्रादुर्भाव राेखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून विविध उपाययाेजना केल्या जात आहेत. क्षय रुग्णांवर याेग्य उपचार करता यावेत ...

क्षयराेगाचा (टीबी) वाढता प्रादुर्भाव राेखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून विविध उपाययाेजना केल्या जात आहेत. क्षय रुग्णांवर याेग्य उपचार करता यावेत यासाठी खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी क्षयरुग्णांची नाेंद शासनाच्या निक्षय पाेर्टलवर केली पाहिजे, तसेच याविषयीची माहिती महापालिकेला कळवणे बंधनकारक आहे. महापालिकेच्या रुग्णालयात येणाऱ्या क्षयरुग्णांची नाेंद केली जाते. मात्र, सामाजिक दडपणामुळे अनेकदा रुग्ण आजार लपवण्यासाठी खासगी रुग्णालयात जातात. खासगी रुग्णालये, औषध विक्रेते, लॅबचालक क्षयरुग्णांची माहिती आरोग्य विभागाकडे कळवण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे शहरात किती क्षयरुग्ण आहेत, हे समजत नाही, तसेच त्यांना वैद्यकीय उपचार मिळतात का नाही, हे पाहणे कठीण होते. त्यामुळे कायदेशीर तरतुदींचे पालन ज्या प्रयाेगशाळा, डाॅक्टर्स, रुग्णालये, औषधे विक्रेते करणार नाहीत, त्यांना जबाबदार धरण्यात येईल, तसेच त्यांच्यावर भारतीय दंड विधान कलम २६९/२७० नुसार कारवाई करण्यात येईल. दाेषी ठरलेल्या व्यक्तीस किमान सहा महिने ते दाेन वर्षांपर्यंत शिक्षा व दंडाची तरतूद कायद्यात असल्याची माहिती डॉ. पाटील यांनी दिली.