शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
4
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
5
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
6
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
7
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
8
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
9
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
10
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
11
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
12
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
13
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
14
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
15
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
16
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
17
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
18
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
19
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
20
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  

कालवा दुरुस्तीने रब्बीला फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 13:17 IST

अमरावती प्रकल्प : २ हजार ६०६ हेक्टर जमीन ओलीताखाली येणार

लोकमत न्यूज नेटवर्कमालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्याच्या दुरुस्ती व साफसफाई काम झाल्यामुळे याचा रब्बी हंगामातील बागायती क्षेत्र तसेच आगामी खरीप हंगामाच्या कापूस लागवडीसाठी चांगला फायदा होणार आहे.यामुळे दोन हजार ६०६ हेक्टर जमिनीला तसेच कालव्याला लागून असलेल्या विहिरींना देखील याचा लाभ होणार आहे.मालपुरसह सुराय, चुडाणे, दोंडाईचा तसेच अप्रत्यक्षपणे खर्दे, मांडळ, विखरण या गावांचा देखील आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. तसेच बागायती क्षेत्रात वाढ होईल. यासाठी ‘लोकमत’च्या माध्यमातून सतत पाठपुरावा केला गेल्याचे फलित असल्याने मालपूर, सुराय, विखरण येथील ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे. उजवा कालवा १४ कि.मी. तर डावा कालवा सहा कि.मी. लांबीचा आहे. अनेक वर्षांपासून हे कालवे बंद असल्यामुळे गाळ तसेच काटेरी झुडपांमुळे हे कालवे पुर्णपणे नादुरुस्त होते. यामुळे धरणातील पाणी शेती तसेच शेत बांधापर्यंत पोहचत नव्हते. तसेच परिणामी विहिरीची देखील पाणी पातळी खालावत होती. यामुळे विहिरींना पाणी कायमस्वरूपी टिकून रहाणार आहे. पाटचाऱ्या तसेच कालव्याची दुरुस्तीची मागणी शेतकऱ्यांनी ‘लोकमत’मधून केली होती. त्यानुसार दुरुस्तीचे काम नुकतेच पूर्णत्वास आले. तसेच कलवाडे फाटा जवळ कालवा खोलीकरण करवा यामुळे धरण बांधाजवळील पाझर कमी होणार आहे व तेथील शेतकºयांची शेती नुकसान देखील वाचणार आहे. ही मागणी मात्र शेतकºयांची कायम आहे. याकडे देखील लक्ष केंद्र्रित करावे, अशी मागणी केली आहे. सिंचन क्षेत्र वाढले पाहिजे यासाठी काम केले. शेतकरी समृद्ध झाला पाहिजे तरच यापाण्याचा फायदा यासाठी शेतकºयांनी पाणी मागणी अर्ज भरून सहकार्य करावे असे येथील प्रकल्प अभियंता प्रशांत खैरनार यांनी सांगितले.

टॅग्स :Dhuleधुळे