शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

धुळे जिल्ह्यातील दुष्काळ निवारणार्थ तिमाही आराखडा तयार - मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 14:22 IST

टंचाई व दुष्काळाचे नियोजन, कायदा सुव्यवस्था वाढविणार

ठळक मुद्दे-अक्कलपाडा योजनेचे १५ दिवसांत सर्वेक्षण-दुष्काळ निवारणासाठी तिमाही आराखडे-कायदा सुव्यवस्थेसाठी कडक कारवाईचा इशारा

आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्ह्यातील जलस्त्रोतांमध्ये केवळ ३७ टक्के जलसाठा असून ४०५ गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होऊ शकते़ टंचाई व दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तिमाही आराखडे तयार  करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळयात पत्रकार परिषदेत दिली़येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायदा सुव्यवस्था व दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बैठका घेतल्या़ यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, पालकमंत्री दादा भूसे, खासदार डॉ़ हिना गावित, आमदार अमरिशभाई पटेल, डी़ एस़अहिरे, अनिल गोटे, कुणाल पाटील, काशिराम पावरा, विभागीय आयुक्त राजाराम माने, पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोर्जे, जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते़ बैठकांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत भुमिका मांडली़ ते म्हणाले,  जिल्ह्यातील ६७८ गावांमध्ये पैसेवारी कमी असून दुष्काळी परिस्थिती आहे़ तसेच जलस्त्रोतांमध्येही केवळ ३७ टक्के जलसाठा असून तो जुलैपर्यंत पुरविण्याचे आव्हान आहे़ त्यामुळे तिमाही आराखडे तयार केले आहेत़ चारा छावण्या, टँकर, जलयुक्त शिवार, सिंचन विहीरी, नरेगा, आॅनलाईन शिष्यवृत्ती, मुद्रा योजना, ग्रामसडक योजना यांसह विविध योजनांचा त्यांनी आढावा घेतला़ त्याचप्रमाणे शहरासाठी अक्कलपाडा योजना प्रस्तावित असून या योजनेसाठी १५ दिवसांत सर्वेक्षण करावे तसेच लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना मजीप्राला दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले़ हद्दवाढीतील गावांसाठी निधी, पंतप्रधान आवास योजना, सुलवाडे-जामफळ योजनेचाही त्यांनी आढावा घेतला़ तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई कठोरपणे करण्याचे आदेश दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले़ दरम्यान, पोलीसांची बैठक सुरू असतांना आलेल्या आमदार अनिल गोटे यांनी, पैसे कसे खावे याचे प्रशिक्षण सुरू असल्याची टिका करून काढता पाय घेतला होता, मात्र नंतर त्यांनी महसूल अधिकाºयांच्या आढावा बैठकीस हजेरी लावली़  

टॅग्स :Dhuleधुळेcollectorजिल्हाधिकारी