शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

धुळे जिल्ह्यातील दुष्काळ निवारणार्थ तिमाही आराखडा तयार - मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 14:22 IST

टंचाई व दुष्काळाचे नियोजन, कायदा सुव्यवस्था वाढविणार

ठळक मुद्दे-अक्कलपाडा योजनेचे १५ दिवसांत सर्वेक्षण-दुष्काळ निवारणासाठी तिमाही आराखडे-कायदा सुव्यवस्थेसाठी कडक कारवाईचा इशारा

आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्ह्यातील जलस्त्रोतांमध्ये केवळ ३७ टक्के जलसाठा असून ४०५ गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होऊ शकते़ टंचाई व दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तिमाही आराखडे तयार  करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळयात पत्रकार परिषदेत दिली़येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायदा सुव्यवस्था व दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बैठका घेतल्या़ यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, पालकमंत्री दादा भूसे, खासदार डॉ़ हिना गावित, आमदार अमरिशभाई पटेल, डी़ एस़अहिरे, अनिल गोटे, कुणाल पाटील, काशिराम पावरा, विभागीय आयुक्त राजाराम माने, पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोर्जे, जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते़ बैठकांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत भुमिका मांडली़ ते म्हणाले,  जिल्ह्यातील ६७८ गावांमध्ये पैसेवारी कमी असून दुष्काळी परिस्थिती आहे़ तसेच जलस्त्रोतांमध्येही केवळ ३७ टक्के जलसाठा असून तो जुलैपर्यंत पुरविण्याचे आव्हान आहे़ त्यामुळे तिमाही आराखडे तयार केले आहेत़ चारा छावण्या, टँकर, जलयुक्त शिवार, सिंचन विहीरी, नरेगा, आॅनलाईन शिष्यवृत्ती, मुद्रा योजना, ग्रामसडक योजना यांसह विविध योजनांचा त्यांनी आढावा घेतला़ त्याचप्रमाणे शहरासाठी अक्कलपाडा योजना प्रस्तावित असून या योजनेसाठी १५ दिवसांत सर्वेक्षण करावे तसेच लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना मजीप्राला दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले़ हद्दवाढीतील गावांसाठी निधी, पंतप्रधान आवास योजना, सुलवाडे-जामफळ योजनेचाही त्यांनी आढावा घेतला़ तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई कठोरपणे करण्याचे आदेश दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले़ दरम्यान, पोलीसांची बैठक सुरू असतांना आलेल्या आमदार अनिल गोटे यांनी, पैसे कसे खावे याचे प्रशिक्षण सुरू असल्याची टिका करून काढता पाय घेतला होता, मात्र नंतर त्यांनी महसूल अधिकाºयांच्या आढावा बैठकीस हजेरी लावली़  

टॅग्स :Dhuleधुळेcollectorजिल्हाधिकारी