शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

तापमानवाढ रोखण्यासाठी वृक्षलागवड करणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 11:37 IST

नवलनगर येथे जागतिक तापमानवाढ जाणिव व जागृती या विषयावर कार्यशाळा

ठळक मुद्देग्रामीण भागात झाली कार्यशाळातापमानवाढ रोखण्यासाठी सांगितले उपाय

आॅनलाइन लोकमतधुळे : तापमानवाढ ही मोठी समस्या असून, ती रोखण्यासाठी वृक्षलागवडीबरोबरच जनजागृतीही महत्वाची असल्याचा सूर मान्यवरांनी व्यक्त केला.कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्टÑ विद्यापीठ जळगाव व क्रांतीवीर नवलभाउ कला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नवलनगर येथे आयोजित ‘जागतिक तापमानवाढ जाणिव व जागृती’कार्यशाळेत वरील सूर उमटला. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही.एच. उभाळे होते.यावेळी बोलतांना प्रा.बी.व्ही.देशमुख (अमळनेर) म्हणाले, वाढणाऱ्या तापमानाला रोखण्यासाठी लिंब, चिंच,वड, पिंपळ, तुळस यासारख्या वृक्षांची लागवड करणे आज काळाची गरज आहे. योग्य पाणी व्यवस्थापन करून मजबूत व टीकाऊ झाडे लावणे गरजेचे आहे.प्रा.डॉ. व्ही.एम. अघोणे म्हणाले, तापमानवाढ रोखण्यासाठी जनजगाृती व पाण्याचे योग्य नियोजन गरजेचे आहे.प्रा.डॉ.सतिष पाटील (दोंडाईचा) यांनी सांगितले की, आज तरूण वर्गाला जागृत राहून तापमानवढ रोखण्यासाठी वेगवेगळ्यास्तरावर कार्य करणे गरजेचे आहे. झाडांची निगा प्रत्येकाने राखावी, तरच तापमानवाढ शक्य आहे. यावेळी प्रा. एच.एम. शेख (कुसुंबा) यांनीही मार्गदर्शन केले.प्राचार्य डॉ. व्ही.एच. उभाळे मार्गदर्शन करतांना म्हणाले की, प्रत्येकाने एक झाड लावून त्याची योग्य निगा राखल्यास तापमानवाढीला काही प्रमाणात आळा बसू शकेल.कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा. यू.वाय. गांगुर्डे यांनी केले. सूत्रसंचालन मेहूल रामोशी, करिष्मा पारखे, कोमल यादव, यांनी तर आभार गोपाल पाटील यांनी मानले.यावेळी प्रा. डॉ. जे.एइ. पाटील, दीपाली कदम, दक्षता मदने आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Educationशिक्षणDhuleधुळे