शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

फरशी रस्त्याची त्वरित दुरुस्त करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:22 IST

बसस्थानकावरून शहराच्या पूर्वेकडील भागातील कॉलनी मध्ये जाण्यासाठी हा रस्ता आहे. नेहरूनगरच्या पुढे फरशीवरील उतारावर रस्ता तुटल्याने अनेक वाहनधारकांचे अपघात ...

बसस्थानकावरून शहराच्या पूर्वेकडील भागातील कॉलनी मध्ये जाण्यासाठी हा रस्ता आहे. नेहरूनगरच्या पुढे फरशीवरील उतारावर रस्ता तुटल्याने अनेक वाहनधारकांचे अपघात झाले आहेत. तसेच फरशीवर ही मोठमोठे खड्डे पडले असून, पावसाळ्यात मोठ्या समस्यांचा सामना वाहनधारकांना व पायी चालणाऱ्यांना करावा लागतो. जोपर्यंत नागरिक तक्रार करत नाहीत तोपर्यंत नगरपंचायतचे डोळे उघडत नाहीत हा अनेक वर्षांपासूनचा अनुभव आहे. वास्तविक शहरातील या समस्यांचे निराकरण नगरपंचायतने त्वरित करायला हवे. परंतु नगरपंचायतकडे तक्रार करूनही समस्यांचे त्वरित समाधान होत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता ‘जैसे थे’ परिस्थितीत आहे. रस्ते चकाचक झाले, परंतु आजूबाजूला वाढणारे काटेरी झुडपे कधीही काढले जात नाहीत. तरी ते त्वरित काढण्यात यावे अशी नागरिकांची मागणी आहे. परंतु हे कामे जसे काही नगरपंचायतीचे नाहीत अशा पद्धतीने नगरपंचायतचा कारभार सुरू आहे. कोरानाच्या नावाखाली व्यावसायिकांना काटेकोर नियम पाळावे लागतात किंवा तशी सक्ती केली जात आहे. परंतु नगरपंचायतचे कर्तव्य मात्र स्वतः विसरली आहे. नागरी समस्यांच्या बाबतीत नगरपंचायतीने पावसाळ्यात तरी सजग व सतर्क राहायला हवे नागरिकांच्या तक्रारींची वाट न बघता शहरातील समस्यांचे निराकरण व्हावे ही नागरिकांची रास्त अपेक्षा आहे