शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

अक्कलपाडा प्रकल्पातून पाणी सोडण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 20:09 IST

धुळे : तीन तालुक्यातील गावांना फायदा

धुळे : अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिले. पाणी सोडतांना जुलैपर्यंत पुरेल असे नियोजन करून पाणी सोडण्याची सूचना त्यांनी केली आहे.अक्कलपाडा प्रकल्पातून फेब्रुवारी महिन्यात ३१० दशलक्ष घनफूट पाण्याचे पहिले आवर्तन सोडण्यात आले होते. आता पाणीपुरवठा विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यामुळे अक्कलपाडा प्रकल्पातून दुसरे आवर्तन सोडण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.पाणी सोडतांना पाणी शेवटच्या गावापर्यंत पोहचेल अशापद्धतीने सोडावे अशाही सूचना करण्यात आलेल्या आहे.अतिरिक्त पाणी न सोडता, प्रकल्पातील पाणी जुलै अखरेपर्यंत पुरेल असे नियोजन करूनच सोडावे अशी सूचना आहे. याकरिता तीनही तालुक्यातील तहसीलदार, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, वीज वितरण कंपनी, पोलीस प्रशासन, पाटबंधारे विभाग, तलाठी, ग्रामसेवक यांनी संयुक्तरित्या तत्पर रहावे. नदीपात्रात पाणी अडविणे, अवैधरित्या पाणी उपसा रोखण्यासाठी भरारी पथक नियुक्त करून कारवाई करण्याचे आदेशही जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. नदीपात्रातील कोल्हापूर बंधाºयाच्या फळ्या काढण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी दिले आहेत.अक्कलपाडा धरणातून पाणी सोडल्यास त्याचा फायदा धुळे, शिंदखेडा, व अमळनेर तालुक्यातील जवळपास १०० गावांना फायदा होणार आहे. पाणी सोडण्याच्या निर्णयाचे अनेक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलेले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे