शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

अक्कलपाडा प्रकल्पातून पाणी सोडण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 20:09 IST

धुळे : तीन तालुक्यातील गावांना फायदा

धुळे : अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिले. पाणी सोडतांना जुलैपर्यंत पुरेल असे नियोजन करून पाणी सोडण्याची सूचना त्यांनी केली आहे.अक्कलपाडा प्रकल्पातून फेब्रुवारी महिन्यात ३१० दशलक्ष घनफूट पाण्याचे पहिले आवर्तन सोडण्यात आले होते. आता पाणीपुरवठा विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यामुळे अक्कलपाडा प्रकल्पातून दुसरे आवर्तन सोडण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.पाणी सोडतांना पाणी शेवटच्या गावापर्यंत पोहचेल अशापद्धतीने सोडावे अशाही सूचना करण्यात आलेल्या आहे.अतिरिक्त पाणी न सोडता, प्रकल्पातील पाणी जुलै अखरेपर्यंत पुरेल असे नियोजन करूनच सोडावे अशी सूचना आहे. याकरिता तीनही तालुक्यातील तहसीलदार, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, वीज वितरण कंपनी, पोलीस प्रशासन, पाटबंधारे विभाग, तलाठी, ग्रामसेवक यांनी संयुक्तरित्या तत्पर रहावे. नदीपात्रात पाणी अडविणे, अवैधरित्या पाणी उपसा रोखण्यासाठी भरारी पथक नियुक्त करून कारवाई करण्याचे आदेशही जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. नदीपात्रातील कोल्हापूर बंधाºयाच्या फळ्या काढण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी दिले आहेत.अक्कलपाडा धरणातून पाणी सोडल्यास त्याचा फायदा धुळे, शिंदखेडा, व अमळनेर तालुक्यातील जवळपास १०० गावांना फायदा होणार आहे. पाणी सोडण्याच्या निर्णयाचे अनेक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलेले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे