शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
5
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
6
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
7
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
8
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
9
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
10
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
11
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
12
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
13
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
14
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
15
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
16
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
17
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
18
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
19
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
20
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी

अक्कलपाडा प्रकल्पातून पाणी सोडण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 20:09 IST

धुळे : तीन तालुक्यातील गावांना फायदा

धुळे : अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून पाणी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिले. पाणी सोडतांना जुलैपर्यंत पुरेल असे नियोजन करून पाणी सोडण्याची सूचना त्यांनी केली आहे.अक्कलपाडा प्रकल्पातून फेब्रुवारी महिन्यात ३१० दशलक्ष घनफूट पाण्याचे पहिले आवर्तन सोडण्यात आले होते. आता पाणीपुरवठा विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यामुळे अक्कलपाडा प्रकल्पातून दुसरे आवर्तन सोडण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.पाणी सोडतांना पाणी शेवटच्या गावापर्यंत पोहचेल अशापद्धतीने सोडावे अशाही सूचना करण्यात आलेल्या आहे.अतिरिक्त पाणी न सोडता, प्रकल्पातील पाणी जुलै अखरेपर्यंत पुरेल असे नियोजन करूनच सोडावे अशी सूचना आहे. याकरिता तीनही तालुक्यातील तहसीलदार, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, वीज वितरण कंपनी, पोलीस प्रशासन, पाटबंधारे विभाग, तलाठी, ग्रामसेवक यांनी संयुक्तरित्या तत्पर रहावे. नदीपात्रात पाणी अडविणे, अवैधरित्या पाणी उपसा रोखण्यासाठी भरारी पथक नियुक्त करून कारवाई करण्याचे आदेशही जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. नदीपात्रातील कोल्हापूर बंधाºयाच्या फळ्या काढण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी दिले आहेत.अक्कलपाडा धरणातून पाणी सोडल्यास त्याचा फायदा धुळे, शिंदखेडा, व अमळनेर तालुक्यातील जवळपास १०० गावांना फायदा होणार आहे. पाणी सोडण्याच्या निर्णयाचे अनेक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलेले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे