शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

उत्पन्नाआधीच जळाल्या फळबागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 19:14 IST

पदरी निराशा । खर्चही निघाला नाही, हवामान खात्याच्या अंदाजाचाही फटका

विजय माळी ।न्याहळोद : एकवेळ हंडाभर पिण्याचे पाणी मिळू शकेल पण फळबाग कशी वाचवायची ही चिंता शेतकऱ्यांना पडली आहे. गतवर्षी लागवड केलेली फळबाग पाण्याअभावी जळाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. उत्पन्न तर दूर पण आजपर्यंत केलेल्या खर्चाचे कर्ज डोक्यावर बसले आहे.पाऊस समाधानकारक होईल, असा अंदाज गतवर्षी हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार शेतकºयांनी फळबागेचे नियोजन केले. मात्र अत्यल्प पाऊस झाल्याने विहिरींना पाणी आलेच नाही. आतापर्यंत इतर पिकांची लागवड न करता वर्षभर ह्या बागा जगविल्या. त्यांना बहार देखील आला पण पाण्याअभावी फळांची वाढ झाली नाही. बाजारात माल जाण्याआधी अनेक शेतकºयांच्या फळबागा पाण्याअभावी जळल्या आहेत. फळबाग लागवड पावसाळ्यापूर्वीच करावी लागते. पावसाळा चांगला होईल, या आशेने शेतकरी लाखो रुपये खर्च करून फळबाग लावतो. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन करून झाडे जगवली; परंतु हवामान खात्याच्या अंदाज नुसार पाऊस न झाल्याने शेतकºयांच्या पदरी काहीच पडलेले नाही. इतर पिके कमी कालावधीची असतात. उपलब्ध पाण्यानुसार त्यांची लागवड केली जाते. परंतु फळबाग नियोजन पावसाळ्यापूर्वीच करावे लागत असल्याने ‘पाऊस पडला तर ठीक नाही तर नुकसान’ असे समीकरण असते. सलग तीन वर्षे पाऊस झालेला नाही. कृषिखाते फळबाग लागवडीस प्रोत्साहन देते तर शासन जलसंधारणाकडे दुर्लक्ष करते. त्यामुळे बाजारात फळे कशी नेणार, हा प्रश्न शेतकºयांसमोर आहे.

टॅग्स :Dhuleधुळे