शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

काेरोना लसीकरणात डाॅक्टरांसह नर्स कर्मचाऱ्यांनी घेतला पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:38 IST

कोरोना महामारीमुळे देशात थैमान घातले होते. त्यामुळे या संसर्गजन्य आजारावर लस केव्हा येईल. याची सर्वांना प्रतिक्षा लागून होती. मोठ्या ...

कोरोना महामारीमुळे देशात थैमान घातले होते. त्यामुळे या संसर्गजन्य आजारावर लस केव्हा येईल. याची सर्वांना प्रतिक्षा लागून होती. मोठ्या प्रतिक्षेनंतर पहिली स्वदेशी लस बनविण्यात भारताला यश मिळविता आहे. कोरोना काळात रूग्णसेवा करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना १६ जानेवारीपासून लसीकरण केले जात आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्याला १२ हजार ४३० लसी उपलब्ध झाल्या होत्या. त्यात सर्वाधिक लसीकरण केल्याने राज्यात धुुळे जिल्हाने प्रथम क्रमांक पटकविला आहे. दरम्यान १ फेब्रुवारीपासून दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन वाॅरियर म्हणजेच पोलिस, अग्निशमन यंत्रणा, वीज कंपनीचे कर्मचारी, मनपा अधिकारी, कर्मचारी, जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी, महसूल अधिकारी व कर्मचारऱ्यांना लसीकरण केले जात आहे.

कोरोना लसीकरणाबाबत समाजात आजही गैरसमज आहे. त्यामुळे डाॅक्टरांकडून लसीकरणास नकार दिला जात आहे. असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

काही तरून म्हणतात की लसीकरण केल्यास वैधत्व निर्माण होईल किंवा रोग प्रतिकार शक्ती खालावेल अशी धारणा आहे. त्यामुळे बहूतांश तरूणांकडून लस घेण्यास नकार दिला जात आहे

प्रशासनाकडून लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात आलेली असतांना काही आपल्यात रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे. त्यामुळे उगाच लस घेऊन शकला ताण वाढवायचा म्हणून काहींनी लस घेण्यास पाठ फिरवली आहे.