शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
2
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
3
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
4
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
6
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
7
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
8
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
9
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
10
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
11
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
12
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
14
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
15
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
16
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
17
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
18
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
19
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
20
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले

कोरोना बाधितांमध्ये लक्षणे नसलेली रुग्णांची संख्या जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:36 IST

जिल्ह्यात आतापर्यंत १६ हजार ९६३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात सर्वाधित ८ हजार २८२ कोरोना बाधित रुग्ण महानगरात ...

जिल्ह्यात आतापर्यंत १६ हजार ९६३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात सर्वाधित ८ हजार २८२ कोरोना बाधित रुग्ण महानगरात आढळून आलेले आहेत. त्यापैकी ४ हजार ३३ रुग्णांवर उपचार सुरू आहे. दरम्यान, महानगरातील २१८ जणांना आतापर्यंत सहा महिन्यात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण ५ हजार ५४९ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहे. यामध्ये जिल्ह्याबाहेरील १३५ रुग्णांचा समावेश आहे. त्यापैकी १० हजार १० रुग्णांना होम क्वारंन्टाईन करण्यात आलेले आहेत. दरम्यान, बाधित रुग्णांमध्ये साैम्य प्रकारची लक्षणे असलेली रुग्णांची संख्या ३५० आहे. महानगरातील पाॅझिटिव्हिटी रेट हा ७० टक्क्यापर्यंत पोहोचला आहे.

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने रविवारी वगळता अन्य दिवशी दररोज बाधितांची सरासरी ३०० ते ४०० अहवाल तपासणी केली जात आहे. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात नोंव्हेबर महिन्यात जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी झाली होती. त्यामुळे दिवसभरात सरासरी १ ते ५ रुग्णांचे अहवाल पाॅझिटिव्ह येत होते. बाधितांची संख्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नियंत्रणात होती. त्यामुळे कोरोना संपला असे वाटत होते. मात्र फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पुन्हा एकदा बाधितांची शंभरीपार केली होती. जानेवारी ते फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील तीन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला होतो. रुग्ण संख्या सर्वाधिक

मात्र कंटेनमेन्ट झोन नाही

महानगरासह चार ही तालुक्यात काेरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. असे असले तरी महानगरात एकाही ठिकाणी कंटेनमेन्ट झोन दिसून येत नाही. सध्या कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर मनपा आरोग्य विभागाकडून बाधित रुग्णांच्या घराच्या परिसरात सॅनिटराझर केले जात आहे.

साैम्य लक्षणांचे कारणे

सध्या हवामान बदलामुळे सर्दी, खाेकला, ताप, अंगदुखी अशा प्रकारचे व्याधी सध्या नागरिकांमध्ये दिसून येत आहे. औषधी विक्रेत्यांकडून कोणत्या तरी गोळ्या घ्यायच्या आणि अंगावर काढायचे याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे डाॅक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे कोरोना तपासणी केली जात नाही. काेराेना तपासणी केल्यावर अहवाल पाॅझिटिव्ह येणार अशी मानसिकता सर्वसामान्य नागरिकांची झाली आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग दिवसेेंदिवस वाढत आहे.