शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

विज्ञान वक्तृत्व स्पर्धेत निकीता व वैष्णवीचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 12:46 IST

दोन विषय : विजेत्यांचा शैक्षणिक साहित्य देवून गौरव

लोकमत न्यूज नेटवर्कशिंदखेडा : येथील एम.एच.एस.एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान सप्ताहांतर्गत वत्कृत्त्व स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य आर.डी. राजपूत होते. स्पर्धेत आठ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यात निकिता गिरासे प्रथम, वैष्णवी नाईक द्वितीय तर तृतीय तुषार पवार आले.या स्पर्धेत वैज्ञानिक दृष्टिकोन, मला भावलेले शास्त्रज्ञ असे दोन विषय होते. आपण विज्ञानाची सृष्टी घेतली मात्र विज्ञानाची दृष्टी घेतली नाही, वैज्ञानिक विचारसरणी केवळ विज्ञानाचेच प्रश्न सोडवत नाही तर माणसाला विवेकाधीष्टीत बनविण्याचे काम करते, असे या वेळी बोलतांना स्पर्धकांनी सांगितले. विज्ञानानेच माणसाच्या प्रगतीची दालने खुली होणार आहेत.विज्ञानाचा वापर समाज उपयोगासाठीच करावा विध्वंसक कार्यासाठी करू नये, असे मत प्रमुख मनोगतात प्रा.दीपक माळी व्यक्त केले. विजेत्यांना प्रा.माळी यांच्यातर्फे शैक्षणिक साहित्य बक्षीस म्हणून देण्यात आले.यावेळी प्राचार्य राजपूत यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन व आभार प्रा.जी.पी. शास्त्री यांनी तर प्रास्ताविक प्रा.परेश शाह यांनी केले. परीक्षक म्हणून प्रा.संदीप गिरासे, प्रा.अजय माळी तर वेळ अधिकारी म्हणून प्रा.जी.के. परमार यांनी काम पाहिले.

टॅग्स :Dhuleधुळे