शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

समरसतेची व्याप्ती समजून घेण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 21:59 IST

रमेश पांडव : सामाजिक समरसतेवर व्याख्यान

धुळे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळात सामाजिक समरसतेची मुहुर्तमेढ खऱ्या अर्थाने रोवली गेली़ सामाजिक समरसतेची व्याप्ती खूपच मोठी असून ती समजून घेण्याची गरज आहे़ असे विचार औरंगाबाद येथील सामाजिक समरसतेचे अखिल भारतीय कार्यकारणी सदस्य प्रा़ डॉ़ रमेश पांडव यांनी व्यक्त केले़राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धुळे शाखेतर्फे छत्रपती राजर्षी शाहू महाराज नाट्यमंदिरात ‘छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर आणि सामाजिक समरसता’ या विषयावर प्रा़ डॉ़ रमेश पांडव बोलत होते़ यावेळी जिल्हा संघचालक संजय चौधरी, शहर संघचालक डॉ़ पंकज देवरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते़प्रा़ डॉ़ पांडव म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात अनेकांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले़ अनेकांनी प्रबोधन केले़ संघर्ष करुन आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे़ एकमेकांचे सुख-दु:ख समजून घ्यायला हवे़ छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज विकासासाठी दिलेले योगदान खरोखरच वाखाणण्याजोगी आहे़

टॅग्स :Dhuleधुळे